शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

खर्दे खुर्द गावाला दुष्काळाची झळ 15 दिवसातून एकदाच ठिबकतो नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खर्दे खुर्द : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असून या ग्रामीण जनता ...

लोकमत न्यूज नेटवर्कखर्दे खुर्द : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असून या ग्रामीण जनता होरपळत आह़े खर्दे खुर्द ता़ नंदुरबार येथेच पाण्याच्या तिन्ही विहिरी पूर्णपणे कोरडय़ा झाल्या असून 15 दिवसांतून एकदा नळाला येणारे पाणीही पुरेसे ठरत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेवर खर्दे खुर्द हे साधारण 2 हजार लोकसंख्येचे गाव आह़े शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या गावाला पाणीटंचाई नित्याची आह़े लगतच्या धुळे जिल्ह्यातील मालपूर गावात उभारलेल्या अमरावती प्रकल्पातून पाणी मिळणार अशी भाबडी अपेक्षा गेल्या 10 वर्षापासून बाळगत येथील शेतकरी शेती करत आहेत़ गेल्यावर्षी खरीप हंगामात पावसाअभावी पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होत़े गत खरीप हंगामातील हे दुष्टचक्र यंदाचा खरीप हंगाम येऊनही कायम आह़े यात आता पाणीटंचाई मोठी भर घालत असून पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत़ खर्दे खुर्द ग्रामपंचायतीने अमरावती नदीजवळ, गावस्मशानभूमी आणि गावाच्या बाहेर अशा तीन विहिरी खोदून गावासाठी पाणी पुरवठा केला होता़ परंतू चार महिन्यांपूर्वी या तिन्ही विहिरी पूर्णपणे आटल्या होत्या़ यावर मात करण्यासाठी प्रशासनाने गावातील एका शेतक:याची कूपनलिका अधिग्रहीत केली आह़े परंतू त्यात पाणीच नसल्याने 2 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 15 दिवसातून एकदा पाणी पुरवठा सुरु आह़े हे पाणीही 10 ते 15 मिनीटांच्यावर सुरु राहत नसल्याने पाण्यासाठी महिला आणि पुरुषांची शेतशिवारात वणवण सुरु होत आह़े