शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चर्चा फिस्कटल्याने पपईचा दराचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:33 IST

पपईचा दराचा तिढा : शेतक:यांचे नुकसान, व्यापा:यांचा दरवाढीला नकार

शहादा : पपईचा दर ठरविण्यासाठी मंगळवारी येथे व्यापारी, शेतकरी           व पपई संघर्ष समितीची बैठक  झाली. मात्र पपई दरवाढीबाबत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने ही बैठक फिस्कटली. त्यामुळे भविष्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.गेल्या सहा दिवसांपासून शेतक:यांनी योग्य दर मिळवण्यासाठी पपई तोड बंद केली. दरवाढीवर काहीतरी तोडगा निघण्याची चिन्हे होती. नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतक:यांनी पपई तोड बंद केली आहे. त्यामुळे शेतक:यांचे आर्थिक नुकसान होत असून पपईचे पीकही खराब होण्याची शक्यता आहेत. त्या पाश्र्वभूमीवर  पपईचे दर ठरविण्यासंदर्भात मंगळवारी दुपारी येथे पपई संघर्ष समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी व व्यापा:यांची बैठक बोलावली होती. परंतु व्यापा:यांनी ठरलेला आठ रुपये भावापेक्षा पावणे दोन रुपये भाव कमी करून सव्वा सहा रुपये भाव देण्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्यात भविष्यात संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. शेतक:यांना व्यापारी अॅडव्हान्स पैसे देतात. जर दोन दिवसात व्यापा:यांनी भाववाढीबद्दल निर्णय घेतला नाही तर दोन दिवसानंतर शेतक:यांनी पपई कापून व्यापा:यांच्या घरापुढे फेकून द्या व होणा:या नुकसानीला व्यापारी जबाबदार राहतील, अशी भूमिका शेतकरी संघटनेकडून मांडण्यात आली. व्यापा:यांनी शेतक:यांची नुकसान भरपाई भरून दिली नाही तर व्यापा:यांना जिल्ह्यात काय तर संपूर्ण महाराष्ट्रात पपई विकत घेण्यासाठी फिरू देणार नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी केले. बैठकीला घनश्याम चौधरी, नथू पाटील, सचिन पाटील, रवींद्र पाटील, वसंत पाटील, गणेश पाटील, पमन पाटील, योगेश पाटील, विजय पाटील, कृष्णदास पाटील, ईश्वर चौधरी, अनिल गोपाळ पाटील, गणेश पाटील, र}दीप पाटील उपस्थित होते.