शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 11:56 IST

शेत:यांकडून व्यक्त होतेय चिंता : पाऊस न आल्यास पिक वाया जाण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आह़े तसेच मोटारीदेखील वीज नसल्याने अल्पकाळ सुरु राहत असल्याने पिकांना पाणी द्यावे कसे अशी विवंचना शेतक:यांसमोर उभी आह़ेपावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले असूनही गावातील बहुतेक कुपनलिका, विहीरी कोरडय़ाठाक पडल्या आहेत़ तसेच पाण्याची पातळीही खोल गेली आह़े यामुळे पिकांना जगवावे कस  अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत़ त्यामुळे कधी एकदा दमदार पाऊस येतो या आशेने शेतक:यांची डोळे आभाळाकडे लागले आहेत़ नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, शिंदे, कोळदे, पळाशी, खोंडामळी, विखरण, बामडोद, पातोंेडा, पथराई आदी परिसरात पावसाने ब:याच दिवसांपासून तळी मारली आह़े त्यामुळे या परिसरातील शेतकरी चांगलेच चिंताग्रस्त झाले आहेत़ येथील पिकांना जगवणे शेतक:यांना जड जात आह़े दरम्यान, या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून तुरळकच पाऊस झाला असून तोही कुठे झाला तर कुठे झालाच नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे जणू उन्हाळ्याचेच दिवस असल्यासारखी स्थिती विहीरी व कुपनलिकांची झाली आह़े त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े विहीरीत पाणी कमी झाले असल्याने शेतकरी विद्युत मोटारी विहीरीत सोडत मिळेल तेवढे पाणी ओढण्याचा   प्रयत्न करीत आह़े व या माध्यमातून आपली पिक जगवित आह़े परिसरात मोठय़ा प्रमाणात ऊस, कापूस, ज्वारी, मका आदी पिके घेण्यात आली      आह़े यंदा पावसाळा लवकर असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होत़े त्यामुळे परिसरातील बहुसंख्य शेतक:यांनी  पेरणी केली होती़ परंत  त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक शेतक:यांची पिक पाण्याअभावी जळाली होती़  काही शेतक:यांकडून कर्ज काढून दुबार पेरणी करण्यात आली होती़ आताही बहुतेक शेतक:यांवर तिस:यांदा पेरणी करण्याचे  संकट ओढावले आह़े त्यामुळे  इकडून-तिकडून कर्ज घेऊन जेमतेम पेरणी, बि-बियानांचा खर्च करुन शेतकरी पिक जगविण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे मात्र निसर्ग साथ देत नसल्याने शेतक:यांसमोर दुहेरी संकट निर्माण झालेआह़े दरम्यान, येत्या काळात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े त्यामुळे हा तरी अंदाज खरा ठरावा अशी अपेक्षा आता शेतक:यांकडून व्यक्त होत आह़े