शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्रात कोरडे व उष्ण हवामानाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:35 IST

उत्तर महाराष्ट्राची स्थिती : परतीच्या पावसाचा पट्टा महाराष्ट्राच्या सिमेत दाखल

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात 10 ऑक्टोबर्पयत उष्ण व कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात आला आह़े  वेस्ट राजस्थानपासून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असून अरबी समुद्राच्या इस्ट सेंट्रलपासून निघालेली परतीच्या पावसाचा पट्टा कोकण, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, गोंदीया अशा मार्गाने मध्य प्रदेशातून गेला आह़ेजळगाव जिल्ह्याला लागून परतीच्या पावसाचा पट्टा गेलेला असला तरीसुध्दा काही दिवस जळगावसह उत्तर महाराष्ट्राचे हवामान उष्ण राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’च्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वेस्ट राजस्थानपासून 29 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान, परतीच्या पावसाने सुरुवात केलेली आह़े परतीच्या पावसाचा  पट्टा बुधवारपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून गेला आह़े यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील  बरेचसे जिल्हे यातून प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े परतीच्या पावसाचा पट्टा येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े सध्या उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रमाणात अधिक वाढ होत आह़े त्याच प्रमाणे नंदुरबारात बुधवारी तब्बल 45 टक्के आद्रतेचे प्रमाण नोंदविण्यात आले आह़े अरबी समुद्रातून येणा:या बाष्पामुळे यात काही दिवसात अधिक वाढ होणार असल्याची माहिती आह़ेयंदा नंदुरबार जिल्ह्यात सरासरी केवळ 67 टक्के इतकाच पाऊस झालेला आह़ेअद्याप पावसाची 30 टक्के तुट भरुन काढणे बाकी आह़े नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास परतीच्या पावसापासून फार काही लाभ झालेला आहे, असे नाही़ त्यामुळे मुख्य पावसाळी दिवसांवरच जिल्ह्यातील पजर्न्यमानाची स्थिती अवलंबून असत़े यंदा परतीच्या पावसालाही उशिर होणार असल्याचे हवामान खात्याकडून आधीच सांगण्यात आले होत़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस पूर्णपणे व्यापण्यासाठी अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आह़ेजिल्ह्याच्या तापमानात वाढदरम्यान, गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून बुधवारी 39 अंश सेल्शिअसर्पयत नंदुरबारचे तापमान जावून पोहचले आह़े त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच हवालदिल झालेले आहेत़ परतीच्या पावसासाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागणार असल्याने याचा परिणाम आता पिकांवरही जाणवनार असल्याचे चित्र स्पष्ट आह़े परतीच्या पावसाचा कालावधी वाढणारसर्वसाधारणपणे 1 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला वेस्ट राजस्थानपासून सुरुवात  होत असत़े परंतु परती पाऊस नेहमीच लेटलतिफ असतो़ त्यामुळे साहजिकच त्याचा जाण्याचा कालावधीही वाढत आह़े साधारणत: नोव्हेंबरच्या शेवटार्पयत परतीचा पावसाचा कालावधी संपण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े परंतु यातून प्रत्यक्षा पजर्न्यमानाचे प्रमाण किती असते, हे बघणे महत्वाचे ठरणार आह़े