शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

मतदान टक्केवारीत जिल्हा अव्वलसाठी प्रय}

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मतदारांशी संपर्क वाढवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मतदारांशी संपर्क वाढवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करा, असे आवाहन नाशिक विभागीय उपायुक्त डॉ.अजरुन चिखले यांनी केले. यावेळी उत्कृष्ट बीएलओंचा सन्मान करण्यात आला.पोलीस अधीक्षक कार्यालयातील गंधर्व सभागृहात झालेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिका:यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल सोनवणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. डॉ.चिखले यांच्या हस्ते लोकसभा निवडणूकीत नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील अधिक मतदान झालेल्या केंद्रावरील प्रथम आलेले बीएलओ सुनिल भामरे, द्वितीय मोहन शिंपी आणि तृतीय बीएलओ दयानंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.चिखले म्हणाले, मतदान केंद्रावर 90 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवून काम करावे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या कमी मतदानाची कारणे शोधून यावेळी अधिक मतदान होईल असे प्रय} करावे. दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या सुविधेची माहिती जनतेला द्यावी. मतदानाच्या बाबतीत लोकशिक्षणाच्या माध्यमातून टक्केवारी वाढविता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ.भारुड म्हणाले, आदर्श शिक्षक, आदर्श मतदान केंद्र आणि आदर्श केंद्रस्तरीय अधिकारी अशा त्रिसुत्रीवर काम करावे. लोकशाही बळकट करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे या कर्तव्यभावनेने मतदारांशी संपर्क वाढवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.