शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
4
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
5
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
6
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
7
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
8
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
9
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
11
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
12
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
13
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
14
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
15
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
16
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
17
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
18
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
19
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
20
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

मंडळांकडून विसजर्न करताना सुरक्षेबाबत बेपर्वाईची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : जिल्ह्यातील बहुतांश मंडळांकडून प्रकाशा येथील तापी व गोमाई नदीत श्रींचे विसजर्न करण्यात येते. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : जिल्ह्यातील बहुतांश मंडळांकडून प्रकाशा येथील तापी व गोमाई नदीत श्रींचे विसजर्न करण्यात येते. मात्र काही मंडळांकडून पुलाच्या कठडय़ांना खेटून वाहन लावण्यात येते व मूर्तीचे विसजर्न करण्यात येते. ही स्थिती धोकेदायक ठरू शकते. म्हणून त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून अनंत चतुर्दशीर्पयत येथील तापी व गोमाई नदीकाठावर मंडळांकडून श्रींच्या मूर्तीचे विसजर्न करण्यात येते. काही मंडळांकडून मूर्तीचे विसजर्न करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली पुलाच्या कठडय़ाला खेटून लावतात व तेथून मूर्तीचे नदीपात्रात विसजर्न करतात. ही पद्धत धोकेदायक असून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणार्थीकडून मंडळांच्या कार्यकत्र्याना सूचना देण्यात येतात. मात्र काही मंडळांचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखे ठरू शकते. आधीच गोमाई नदीच्या पुलावरील कठडे चोरीला गेल्याने पूल मोकळा झाला आहे. त्यातच नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाचव्या व सातव्या दिवशी येथे गणेश मूर्ती विसजर्नावेळी हवालदार गौतम बोराळे, वंतू गावीत, पंकज जिरेमाळी, शरीफ खाटीक, होमगार्ड व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणार्थी सीताराम ङिांगाभोई, अनिल ङिांगभोई,  विकी ङिांगाभोई, ईश्वर ङिांगाभोई, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी हे पाचव्या आणि सातव्या दिवशी  घाटावर उपस्थित होते.