शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बुडीतात गेलेल्या चार गावातील 12 कुटूंबांचे सुरक्षितस्थळी विस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवराची पातळी वाढल्याने अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला होता़ बाधितांची स्थिती दर्शवणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवराची पातळी वाढल्याने अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला होता़ बाधितांची स्थिती दर्शवणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होत़े त्याची दखल घेत नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांनी चारही गावांना भेट देत 12 कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलवल़े तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या सूचनेनुसार अक्कलकुवा नायब तहसीलदार राजेश अमृतकर, नर्मदा विकास विभागाचे उपअभियंता ए़क़े मालचे, मंडळाधिकारी जी़एम़पाडवी, सिंदुरीचे तलाठी विलास कटारे, मणिबेलीचे तलाठी गजानन पवार यांनी बुधवारी बुडीत झालेल्या बामणी,मणिबेली,चिमलखेडी व इतर गावांना भेट दिली होती़ यादरम्यान बामणी येथील 7 घरे पाण्यात गेल्याचे दिसून आल़े त्यांना तातडीने सुरक्षित शेडमध्ये हलवण्यात आल़े बामणी येथील मोश्या टेंब:या  वसावे, काल्या सेसरा वसावे, सेन्या सेसरा वसावे, जान्या सेसरा वसावे, हाराद्या रामजी वसावे, दिवाल्या जुगला वसावे, उदेसिंग वनका वसावे, चिमलखेडी येथील अजरुन पोयरा वसावे, खेत्या फोज्या वसावे, वेच्या टेंब:या वसावे, अमरसिंग काकडय़ा वसावे आणि मणिबेली येथील ओजमा गिमा वसावे यांच्या घरांजवळ सरदार सरोवराचे पाणी आल्याने कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आह़े तलाठी यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन घेत शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आल़े तसेच बाधितांना अडीच क्विंटल गहू आणि तांदूळ यावेळी वितरीत करण्यात आल़े नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांनी भेट दिल्यानंतर याठिकाणी बाधितांसाठी इतर सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े विभागाकडून बाधितांसाठी तयार केलेल्या तात्पुरत्या शेडचीही पाहणी करण्यात आली होती़ याठिकाणी दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़