शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बुडीतात गेलेल्या चार गावातील 12 कुटूंबांचे सुरक्षितस्थळी विस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवराची पातळी वाढल्याने अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला होता़ बाधितांची स्थिती दर्शवणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवराची पातळी वाढल्याने अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला होता़ बाधितांची स्थिती दर्शवणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होत़े त्याची दखल घेत नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांनी चारही गावांना भेट देत 12 कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलवल़े तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या सूचनेनुसार अक्कलकुवा नायब तहसीलदार राजेश अमृतकर, नर्मदा विकास विभागाचे उपअभियंता ए़क़े मालचे, मंडळाधिकारी जी़एम़पाडवी, सिंदुरीचे तलाठी विलास कटारे, मणिबेलीचे तलाठी गजानन पवार यांनी बुधवारी बुडीत झालेल्या बामणी,मणिबेली,चिमलखेडी व इतर गावांना भेट दिली होती़ यादरम्यान बामणी येथील 7 घरे पाण्यात गेल्याचे दिसून आल़े त्यांना तातडीने सुरक्षित शेडमध्ये हलवण्यात आल़े बामणी येथील मोश्या टेंब:या  वसावे, काल्या सेसरा वसावे, सेन्या सेसरा वसावे, जान्या सेसरा वसावे, हाराद्या रामजी वसावे, दिवाल्या जुगला वसावे, उदेसिंग वनका वसावे, चिमलखेडी येथील अजरुन पोयरा वसावे, खेत्या फोज्या वसावे, वेच्या टेंब:या वसावे, अमरसिंग काकडय़ा वसावे आणि मणिबेली येथील ओजमा गिमा वसावे यांच्या घरांजवळ सरदार सरोवराचे पाणी आल्याने कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आह़े तलाठी यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन घेत शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आल़े तसेच बाधितांना अडीच क्विंटल गहू आणि तांदूळ यावेळी वितरीत करण्यात आल़े नर्मदा विकास विभागाच्या अधिका:यांनी भेट दिल्यानंतर याठिकाणी बाधितांसाठी इतर सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े विभागाकडून बाधितांसाठी तयार केलेल्या तात्पुरत्या शेडचीही पाहणी करण्यात आली होती़ याठिकाणी दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़