शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वाढत्या तापमानाने शेतशिवारे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:02 IST

ग्रामस्थ बेजार : ग्रामीण भागातील जनजीवनावर होतोय परिणाम

तळोदा : गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे़ याचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर होताना दिसून येत आहे़ दुपारच्या वेळी चांगलेच तापत असल्याने शेतशिवारे ओस पडलेली दिसून येत आहेत़गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली उतरण्याचे नाव घेत नाहीये़ त्यामुळे शेतकऱ्यांना दुपारच्या वेळी शेतात काम करणेही अवघड होऊन बसले आहे़ दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले असल्याची स्थिती आहे़सकाळी नऊ वाजेपासूनच तापायला सुरुवात होत असते़ परंतु दुपारी १२ वाजेपासून तर प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे शेतातही शुकशुकाट दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे शेतात काम करण्याचीही इच्छा होत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ शेतात पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वाढत्या तापमानाचा जनावरांवरही मोठा परिणाम होताना दिसून येत आहे़ तापमानात झालेल्या वाढीमुळे जनावरेसुध्दा शेतात पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याची स्थिती आहे़ जनावरांसाठीही शेतकºयांकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ वातावरणात आद्रता वाढली असल्याने जीवाची लाही लाही करणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक शेतकºयांना आपल्या शेतात निवाºयाचीही उभारणी केली आहे़ दुपारच्या वेळी याच निवाºयात शेतकºयांकडून काही काळ आराम करण्यात येत असतो़