शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाने शेतशिवारे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:02 IST

ग्रामस्थ बेजार : ग्रामीण भागातील जनजीवनावर होतोय परिणाम

तळोदा : गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे़ याचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर होताना दिसून येत आहे़ दुपारच्या वेळी चांगलेच तापत असल्याने शेतशिवारे ओस पडलेली दिसून येत आहेत़गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली उतरण्याचे नाव घेत नाहीये़ त्यामुळे शेतकऱ्यांना दुपारच्या वेळी शेतात काम करणेही अवघड होऊन बसले आहे़ दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले असल्याची स्थिती आहे़सकाळी नऊ वाजेपासूनच तापायला सुरुवात होत असते़ परंतु दुपारी १२ वाजेपासून तर प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे शेतातही शुकशुकाट दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे शेतात काम करण्याचीही इच्छा होत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ शेतात पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वाढत्या तापमानाचा जनावरांवरही मोठा परिणाम होताना दिसून येत आहे़ तापमानात झालेल्या वाढीमुळे जनावरेसुध्दा शेतात पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याची स्थिती आहे़ जनावरांसाठीही शेतकºयांकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ वातावरणात आद्रता वाढली असल्याने जीवाची लाही लाही करणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक शेतकºयांना आपल्या शेतात निवाºयाचीही उभारणी केली आहे़ दुपारच्या वेळी याच निवाºयात शेतकºयांकडून काही काळ आराम करण्यात येत असतो़