शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोड येथे लोकसहभागातून निझरा नदीचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 13:12 IST

प्रत्येक गावाचे पाण्याचे बजेट झाले पाहिजे- जिल्हाधिकारी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : सध्या पाणी हे महत्त्वाचे असून त्याचे मूल्य जाणून प्रत्येक गावाने पाण्याचे बजेट तयार केले पाहिजे व त्यानुसार वर्षभर पाण्याचा वापर झाला पाहिज़े असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांनी केल़े मोड ता़ तळोदा येथे लोकवर्गणीतून निझरा नदी खोलीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत़े प्रसंगी तळोदा तहसीलदार योगेश चंद्रे, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, सरपंच जयसिंग माळी, सातपुडा साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, जयकिसान सहकारी संघाचे चेअरमन सुभाष रामदास पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक पुरूषोत्तम चव्हाण, भगवान देविदास चौधरी, ग्रामविस्तार अधिकारी शांतीलाल बावा, भीमा गिरधर चौधरी, दगडू गोविंद चौधरी, डॉ़ पुंडलिक राजपूत, काशीनाथ चौधरी,  नवल माळी, रणजीत वळवी, ब्रिजलाल चव्हाण, सुरेश चौधरी, वसंत सोनवणे, दिपक पवार, अंबालाल छगन नवले, प्रविणसिंग राजपूत, दिलीप दामू चौधरी, किशोर दगडू पाटील, दिलीप कथ्थू पाटील, दिलीप दगडू पाटील, सुदाम नरोत्तम पाटील, सुरेश सोमजी चौधरी, नरोत्तम गिरधर चौधरी, कोमलसिंग राजपूत, उपस्थित होत़े प्रास्ताविक गुलाबसिंग गिरासे यांनी केल़े प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या हस्ते निझरा नदी पात्रात खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला़ यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली़ यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात भूजल वाढीची कामे व्हावीत, जलयुक्त शिवाराची कामे लोकांच्या सहभागातून झाली पाहिजेत़  ग्रामस्थांनी जलसाठा करणा:या उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिज़े पाण्याचे महत्त्व आपल्या सर्वाना पटले असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करून ती वापरण्याची प्रक्रिया सर्वानी अमलात आणली पाहिज़े त्यासाठी पाण्याचे बजेट करून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यालयात ते लावावे व त्यानुसार त्याचा वापर करावा़ शेतक:यांसाठी पालकमंत्री पाणंद रस्ता योजनाही शासनाने राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याचाही शेतक:यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केल़े  सरपंच जयसिंग माळी यांनी मोड ग्रामस्थांकडून राबवल्या जाणा:या उपक्रमाची माहिती दिली़