शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

मोड येथे लोकसहभागातून निझरा नदीचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 13:12 IST

प्रत्येक गावाचे पाण्याचे बजेट झाले पाहिजे- जिल्हाधिकारी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : सध्या पाणी हे महत्त्वाचे असून त्याचे मूल्य जाणून प्रत्येक गावाने पाण्याचे बजेट तयार केले पाहिजे व त्यानुसार वर्षभर पाण्याचा वापर झाला पाहिज़े असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांनी केल़े मोड ता़ तळोदा येथे लोकवर्गणीतून निझरा नदी खोलीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत़े प्रसंगी तळोदा तहसीलदार योगेश चंद्रे, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, सरपंच जयसिंग माळी, सातपुडा साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, जयकिसान सहकारी संघाचे चेअरमन सुभाष रामदास पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक पुरूषोत्तम चव्हाण, भगवान देविदास चौधरी, ग्रामविस्तार अधिकारी शांतीलाल बावा, भीमा गिरधर चौधरी, दगडू गोविंद चौधरी, डॉ़ पुंडलिक राजपूत, काशीनाथ चौधरी,  नवल माळी, रणजीत वळवी, ब्रिजलाल चव्हाण, सुरेश चौधरी, वसंत सोनवणे, दिपक पवार, अंबालाल छगन नवले, प्रविणसिंग राजपूत, दिलीप दामू चौधरी, किशोर दगडू पाटील, दिलीप कथ्थू पाटील, दिलीप दगडू पाटील, सुदाम नरोत्तम पाटील, सुरेश सोमजी चौधरी, नरोत्तम गिरधर चौधरी, कोमलसिंग राजपूत, उपस्थित होत़े प्रास्ताविक गुलाबसिंग गिरासे यांनी केल़े प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या हस्ते निझरा नदी पात्रात खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला़ यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली़ यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात भूजल वाढीची कामे व्हावीत, जलयुक्त शिवाराची कामे लोकांच्या सहभागातून झाली पाहिजेत़  ग्रामस्थांनी जलसाठा करणा:या उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिज़े पाण्याचे महत्त्व आपल्या सर्वाना पटले असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करून ती वापरण्याची प्रक्रिया सर्वानी अमलात आणली पाहिज़े त्यासाठी पाण्याचे बजेट करून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यालयात ते लावावे व त्यानुसार त्याचा वापर करावा़ शेतक:यांसाठी पालकमंत्री पाणंद रस्ता योजनाही शासनाने राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याचाही शेतक:यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केल़े  सरपंच जयसिंग माळी यांनी मोड ग्रामस्थांकडून राबवल्या जाणा:या उपक्रमाची माहिती दिली़