शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या पाच टक्के निधीबाबत उदासिनता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामपंचायतींना दिव्यांग कल्याण योेजनेसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायतींना दिव्यांग कल्याण योेजनेसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सर्व बीडीओंना आणि त्यांच्याकडून सर्व ग्रामपंचायतींना देवूनही अनेक ग्रामपंचायतींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी दिव्यांग कल्याण योजनेचा पाच टक्के निधी दुसºयाच योजनेसाठी वापरला जात असल्याचा आरोप होत आहे.शासनाने दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध स्तरावर निधीची तरतूद केली आहे. जिल्हा परिषद स्तरावर, पंचायत समिती स्तर आणि ग्रामपंचायत स्तरावर हा निधी राखीव असतो. ग्रामपंचायतींनी त्यांना मिळालेल्या एकुण निधीतून दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविण्यासाठी किमान पाच टक्के निधी खर्च करणे आवश्यक असते. त्याअंतर्गत दिव्यांगांसाठी शिबिर घेणे, साहित्य उपलब्ध करून देणे यासह इतर बाबींचा समावेश असतो. परंतु जिल्ह्यातील ८० टक्के पेक्षा अधीक ग्रामपंचायती हा निधी वापरतच नसल्याचे दिसून येते. या निधीचा वापर दुसºयाच योजनेसाठी केला जात असतो.याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत यांनी आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीवर तक्रार करूनही आणि माहिती मागणी करूनही ती उपलब्ध केली जात नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. याचा अर्थ कुठल्याच बीडीओंनी ही बाब गांभिर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे राजपूत यांचे म्हणने आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी संबधितांना सुचना कराव्या अशी मागणीही दिग्विजयसिंग राजपूत यांनी केली आहे.अनेक ग्रामपंचायतींना अशा प्रकारचा निधी असतो हीच माहिती नसल्याचे देखील उघड झाले आहे. त्यामुळे आता बीडीओंनी पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.