शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

तापीचे पाणी दोन नाल्यांसह सुकळ नदीत टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:11 IST

नंदुरबार : तापी बुराई प्रकल्पातून आमच्या हक्काचे पाणी नंदुरबार तालुक्यातील बोधीकानाला, घागरी व सुकळ नदीत टाकावे यामागणीसाठी तालुक्यातील 18 ...

नंदुरबार : तापी बुराई प्रकल्पातून आमच्या हक्काचे पाणी नंदुरबार तालुक्यातील बोधीकानाला, घागरी व सुकळ नदीत टाकावे यामागणीसाठी तालुक्यातील 18 गावातील सरपंच, उपसरपंचासह शेतक:यांनी धुळे येथे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. त्यांना निवेदन देखील दिले.नंदुरबार तालुक्यातील वावद, चौपाळे, उमर्दे, दोन्ही दहिंदुले, धामडोद, कोळदे, कठोरे, पातोंडा, होळ, राकसवाडे, घुली, पळाशी, वरूळ, खोडसगाव, लहान शहादे, शिंदे या परिसरातील सुमारे 18 गावांमधील सरपंच, उपसरपंच व शेतक:यांनी एकत्र येत जलसंपदामंत्री गिरीष महाजन व पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, तापी बुराई प्रकल्पाद्वारे पाणी निंभेल, रनाळे, बलदाणे, शनिमांडळ, अमरावती प्रकल्पासह बुराई नीदत टाकले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या व दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाची मुख्य जलवाहीनी रनाळे मार्गे शनिमांडळ व बुराई नदीत जाणार आहे. वावद, चौपाळे ते कोळदे परिसरातील वावद येथून बोधीकानाला, घागरी व सुकळ नद्यांवर धरणे बांधली गेल्याने गेल्या 15 वर्षापासून नद्या मृत झाल्या आहेत.तापी बुराई प्रकल्पाच्या मुख्य वाहिनीला रनाळे येथून उपवाहिनी वावदकडे दिल्यास केवळ तीन ते चार किलोमीटर पाईपलाईनद्वारे काठय़ादेव टेकडी र्पयत पाणी टाकता येईल. पुढील नाल्यामधून ग्रॅव्हीटीद्वारे वावदर्पयत पाणी येवून पुढील तीन्ही नद्यांमध्ये जावून चौपाळे धरण भरेल. परिणामी थेट वरील 18 गावांचा पिण्याचा पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे 35 ते 40 हजार एकर शेती विहिरीद्वारे सिंचन होवून बागायती होवू शकते. जलसंपदामंत्री महाजन यांनी कामाबाबत सव्रेक्षण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका:यांना देवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.