शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

अतीवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडे 42 कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी शासनाने 42 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई पोटी शासनाने 42 कोटी रुपये देण्याची मागणी प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आह़े सोमवारी या संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडून पाठवण्यात आले आह़े जिल्ह्यात यंदा कोसळलेल्या पावसामुळे कोरड, बागायती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आह़े नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग आणि महसूल विभाग यांनी केले होत़े यात कोरड क्षेत्रात 14 हजार 481 शेतक:यांच्या 6 हजार 723 हेक्टर शेतीचे 13 कोटी 71 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होत़े बागायत क्षेत्रात 11 हजार 285 शेतक:यांच्या 7 हजार 85 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून शेतक:यांना 28 कोटी 69 लाख रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले होत़े तर शहादा तालुक्यातील एका फळबागायतदाराच्या 9 हेक्टर क्षेत्रातील 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आह़े या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीबाबत सुरु असलेला गोंधळ पूर्ण झाल्याचे सांगून हा अहवाल विभागीय आयुक्त यांना देत शासनाकडून शेतक:यांना नुकसानभरपाई म्हणून 42 कोटी 45 लाख 53 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली आह़े तूर्तास विभागीय स्तरावर असलेल्या या प्रस्तावाला मंजूरी मिळणार असल्याची अपेक्षा महसूल विभागाकडून व्यक्त करण्यात येत आह़े प्रस्तावानुसार भरपाईची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतक:यांच्या खात्यावर देण्याचे नियोजन करण्यात आले आह़े यासाठी पंचनामे सुरु असतानाच तलाठींकडून नुकसानग्रस्त शेतक:यांकडून बँक खाते माहिती भरुन घेत इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े मागणीचा प्रस्ताव सादर झाल्याने येत्या काळात होणा:या पुढील कारवाईकडे शेतक:यांचे लक्ष लागले आह़े