शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील चाऱ्याला बाहेरील राज्यात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:15 IST

शहादा, तळोदा ग्रीन झोन : उसाची बांडीची सर्वाधिक निर्यात

नंदुरबार : तळोदा,अक्कलकुवा तसेच शहादा तालुक्यातून चाऱ्याची मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेर निर्यात करणत येत आहे़ जिल्ह्यात सध्या चाराटंचाई नसली तरी भविष्यात चाºयाची कमतरता जाणवू शकते़ त्यामुळे प्रशासनाने ही निर्यात थांबवावी अशी मागणी होत आहे़जिल्ह्यात मुबलक चारा असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातूनदेखील चाºयाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे़ जिल्ह्यातील चारा बाहेर जावू नये यासाठी प्रशासनाकडून चेकपोस्टदेखील तयार करण्यात आले आहे़ परंतु तरीदेखील जिल्ह्याबाहेर छुप्या पध्दतीने चाºयाची निर्यात करण्यात येत आहे़ रात्रीच्या वेळी सर्रासपणे चार वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी शेती करणारे तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांची लागवड करतात.त्यातून त्यांना धान्य उत्पादन तर मिळतेच शिवाय जनावरांसाठी चारा म्हणजेच कडबादेखील मिळत असतो. या हंगामातील मका व ज्वारी सारख्या पिकांची कापणी झाल्यानंतर त्यांच्यापासून शेतकऱ्यांना बºयापैकी कडबा मिळालेला आहे.या कडब्याला दरवर्षी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणा,चिमठाणे,तसेच चाळीसगाव परिसरात मोठी मागामी असते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्वारी, मका यांच्यासारख्या पिकांचे उत्पादन कमी प्रमाणात आले आहे. त्याचा परिमाण कडबा उत्पादनावरदेखील झाला आहे. मागील आठ दिवसांपासून अनेक वाहने जिल्हाबाहेर चारा घेऊन जातांना दिसून येत आहेत. या चाºयाची अर्थात कडब्याची मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली असून पशुपालकांमध्ये चारा खरेदीसाठी स्पर्धा दिसून येत आहे. कडब्याच्या एका पेंढ्याला जवळपास दहा ते बारा रुपये भाव दिला जात आहे. यातून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतमालाच्या उत्पन्नात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकºयांना मदत होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात ट्राली, ट्रक व अन्य वाहनांच्या सहाय्याने पशुपालक चारा आपल्या गावी घेऊन जात आहेत.जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाबाहेर चारा वाहतूक बंदीचा आदेश दिला आहे. या आदेशान्वये जिल्ह्यातील चारा परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील वाहतुकीवर बंदी घातली गेली आहे. परंतु या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लघन होत आहे.