शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

स्वच्छतेच्या धड्याने क्षयरोग रुग्णांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांकडून या आजाराबाबत सांगितले जाते की, पूर्वी हा आजार ओळखणे अवघड होते. एखाद्या झाडाला कीड लागते तशा ...

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांकडून या आजाराबाबत सांगितले जाते की, पूर्वी हा आजार ओळखणे अवघड होते. एखाद्या झाडाला कीड लागते तशा प्रकारे रुग्ण खंगून मृत्यूमुखी पडत होता. परंतु नंतर शासनाकडून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच औषधोपचार वेळेवर होऊ लागल्याने क्षयरोगाचे प्रमाण कमी हाेण्यास मदत होऊ लागली.

आशा स्वयंसेविकांच्या मदतीने रुग्ण बरे

दोन आठवडे किंवा जास्त दिवस असणारा खोकला, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, वजन कमी होणे, भूक मंदावणे, रात्री खूप घाम येणे, छातीत दुखणे, बेडक्यातून रक्त येणे यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना आशा स्वयंसेविकांकडून तपासणी करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याने त्यांना वेळीच औषधोपचार मिळून क्षयरोग बरा होण्यास मदत होऊ लागली आहे. त्याबरोबरच आरोग्य विभागाकडून क्षयरोगाविषयी मुबलक प्रमाणात जनजागृतीही करण्यात आल्याने तसेच नागरिकांमध्ये क्षयरोग झाला तरी पूर्णपणे औषधोपचार घेतल्याने बरा होतो, याबाबत जनजागृती झाल्यास क्षयरोगाला रोखता येऊ शकते, असा ठाम विश्वास निर्माण झाल्यास क्षयराेग निर्मूलनास मदत होत आहे.

क्षयरोग हा प्रामुख्याने फुफ्फुसाच्या ८० टक्के व इतर अवयवांचा २० टक्के म्हणजे आतडे, हाडे, मणके, गर्भाशय, मूत्रपिंड आदी अवयवांना होऊ शकतो. फक्त आपली नखे व केस यांना क्षयरोग होत नाही.