शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नंदुरबारात वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:26 IST

महावितरणकडून धाडसत्र : दंड न भरणा:यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज

नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली आह़े एप्रिल 2016 ते ऑक्टोबर  2017 र्पयत वीज चोरीच्या 379 घटना घडल्या आहेत़ यातून सुमारे 50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़ेहीच आकडेवारी मागील वर्षी 811 इतकी होती़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा महावितरणच्या कारवाईमुळे विजचोरांवर चाप बसला असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे वीज चोरांविरोधात प्रशासनाने आपली कंबर कसली असल्याचे दिसून येत आह़ेगेल्या वर्षभरात वीज चो:यांच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही वीज वितरण कंपनीच्या पुढे चिंतेची बाब म्हणून समोर आली  होती़ जिल्ह्यात वाढत्या वीज चो:यांच्या प्रकरणांमुळे प्रशासनासमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण  होत आह़े त्यामुळे याकडे लक्ष देत वीज वितरण कंपनीकडून वीज चोरटय़ांविरोधात धाडसत्र सुरू करण्यात आले आह़े कंपनीच्या अधिका:यांकडून वीज चोरांसंदर्भात धडक कारवाई करण्यात येत आह़े  तसेच यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आह़े दरम्यान, गेल्या दोन वर्षाच्या   वीज चो:यांच्या घटनांचा आलेख बघता यंदाच्या वर्षात वीज  चो:यांच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े  2014-2015 या वर्षात नंदुरबार विभागातर्फे 254 वीज चो:यांची प्रकरणे पकडण्यात आली होती़ यातील 145 ग्राहकांकडून 19 लाख रुपयांची रक्कम दंडापोटी  वसूलही करण्यात आली होती़तसेच 2015-2016 या आर्थिक वर्षात वीज चो:यांच्या प्रकणांमध्ये तीनपटीने वाढ होत तब्बल 811 वीज चोरीच प्रकरणे पकडण्यात आली आह़े  यातून 382 ग्राहकांकडून 25 लाख रुपयांची वसुली करण्यात आली़ त्यामुळे वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे यातून दिसून येत आह़े  परंतु यंदाच्या आर्थिक वर्षात पुन्हा विजचोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांकडून दंड भरण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले  आह़े यातून वीजकंपनीचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े त्यावर वीज वितरण कंपनीकडून  दंड न भरणा:यांवर गुन्हे नोंदवण्याची कारवाईसुद्धा करण्यात येत आह़ेशासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये थकबाकीची वसुली करून आपापले टार्गेट पूर्ण करण्याच्या कामांना  वेग आला आह़े दररोज गावोगावी वसुलीसाठी फिरावे लागत असल्याने कर्मचा:यांची यातून मोठय़ा प्रमाणावर धावपळ होत असल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे याचा बोजा कर्मचा:यांवर पडत असून आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आह़े