शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नंदुरबारात वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:26 IST

महावितरणकडून धाडसत्र : दंड न भरणा:यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज

नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली आह़े एप्रिल 2016 ते ऑक्टोबर  2017 र्पयत वीज चोरीच्या 379 घटना घडल्या आहेत़ यातून सुमारे 50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़ेहीच आकडेवारी मागील वर्षी 811 इतकी होती़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा महावितरणच्या कारवाईमुळे विजचोरांवर चाप बसला असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे वीज चोरांविरोधात प्रशासनाने आपली कंबर कसली असल्याचे दिसून येत आह़ेगेल्या वर्षभरात वीज चो:यांच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही वीज वितरण कंपनीच्या पुढे चिंतेची बाब म्हणून समोर आली  होती़ जिल्ह्यात वाढत्या वीज चो:यांच्या प्रकरणांमुळे प्रशासनासमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण  होत आह़े त्यामुळे याकडे लक्ष देत वीज वितरण कंपनीकडून वीज चोरटय़ांविरोधात धाडसत्र सुरू करण्यात आले आह़े कंपनीच्या अधिका:यांकडून वीज चोरांसंदर्भात धडक कारवाई करण्यात येत आह़े  तसेच यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आह़े दरम्यान, गेल्या दोन वर्षाच्या   वीज चो:यांच्या घटनांचा आलेख बघता यंदाच्या वर्षात वीज  चो:यांच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े  2014-2015 या वर्षात नंदुरबार विभागातर्फे 254 वीज चो:यांची प्रकरणे पकडण्यात आली होती़ यातील 145 ग्राहकांकडून 19 लाख रुपयांची रक्कम दंडापोटी  वसूलही करण्यात आली होती़तसेच 2015-2016 या आर्थिक वर्षात वीज चो:यांच्या प्रकणांमध्ये तीनपटीने वाढ होत तब्बल 811 वीज चोरीच प्रकरणे पकडण्यात आली आह़े  यातून 382 ग्राहकांकडून 25 लाख रुपयांची वसुली करण्यात आली़ त्यामुळे वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे यातून दिसून येत आह़े  परंतु यंदाच्या आर्थिक वर्षात पुन्हा विजचोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांकडून दंड भरण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले  आह़े यातून वीजकंपनीचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े त्यावर वीज वितरण कंपनीकडून  दंड न भरणा:यांवर गुन्हे नोंदवण्याची कारवाईसुद्धा करण्यात येत आह़ेशासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये थकबाकीची वसुली करून आपापले टार्गेट पूर्ण करण्याच्या कामांना  वेग आला आह़े दररोज गावोगावी वसुलीसाठी फिरावे लागत असल्याने कर्मचा:यांची यातून मोठय़ा प्रमाणावर धावपळ होत असल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे याचा बोजा कर्मचा:यांवर पडत असून आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आह़े