शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

नंदुरबारात वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:26 IST

महावितरणकडून धाडसत्र : दंड न भरणा:यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज

नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली आह़े एप्रिल 2016 ते ऑक्टोबर  2017 र्पयत वीज चोरीच्या 379 घटना घडल्या आहेत़ यातून सुमारे 50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़ेहीच आकडेवारी मागील वर्षी 811 इतकी होती़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा महावितरणच्या कारवाईमुळे विजचोरांवर चाप बसला असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे वीज चोरांविरोधात प्रशासनाने आपली कंबर कसली असल्याचे दिसून येत आह़ेगेल्या वर्षभरात वीज चो:यांच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही वीज वितरण कंपनीच्या पुढे चिंतेची बाब म्हणून समोर आली  होती़ जिल्ह्यात वाढत्या वीज चो:यांच्या प्रकरणांमुळे प्रशासनासमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण  होत आह़े त्यामुळे याकडे लक्ष देत वीज वितरण कंपनीकडून वीज चोरटय़ांविरोधात धाडसत्र सुरू करण्यात आले आह़े कंपनीच्या अधिका:यांकडून वीज चोरांसंदर्भात धडक कारवाई करण्यात येत आह़े  तसेच यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आह़े दरम्यान, गेल्या दोन वर्षाच्या   वीज चो:यांच्या घटनांचा आलेख बघता यंदाच्या वर्षात वीज  चो:यांच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े  2014-2015 या वर्षात नंदुरबार विभागातर्फे 254 वीज चो:यांची प्रकरणे पकडण्यात आली होती़ यातील 145 ग्राहकांकडून 19 लाख रुपयांची रक्कम दंडापोटी  वसूलही करण्यात आली होती़तसेच 2015-2016 या आर्थिक वर्षात वीज चो:यांच्या प्रकणांमध्ये तीनपटीने वाढ होत तब्बल 811 वीज चोरीच प्रकरणे पकडण्यात आली आह़े  यातून 382 ग्राहकांकडून 25 लाख रुपयांची वसुली करण्यात आली़ त्यामुळे वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे यातून दिसून येत आह़े  परंतु यंदाच्या आर्थिक वर्षात पुन्हा विजचोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांकडून दंड भरण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले  आह़े यातून वीजकंपनीचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े त्यावर वीज वितरण कंपनीकडून  दंड न भरणा:यांवर गुन्हे नोंदवण्याची कारवाईसुद्धा करण्यात येत आह़ेशासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये थकबाकीची वसुली करून आपापले टार्गेट पूर्ण करण्याच्या कामांना  वेग आला आह़े दररोज गावोगावी वसुलीसाठी फिरावे लागत असल्याने कर्मचा:यांची यातून मोठय़ा प्रमाणावर धावपळ होत असल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे याचा बोजा कर्मचा:यांवर पडत असून आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आह़े