शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नंदुरबारात स्वच्छ सव्र्हेक्षणाच्या कार्यशाळेत वाद-विवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत पालिकेने घेतलेल्या कार्यशाळेत स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या उपक्रमात शहरवासीयांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी केले. स्वच्छ भारत, स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत बुधवारी नाटय़गृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, स्वच्छ महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत पालिकेने घेतलेल्या कार्यशाळेत स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या उपक्रमात शहरवासीयांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी केले. स्वच्छ भारत, स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत बुधवारी नाटय़गृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कार्यशाळेचे संचालक डॉ.उदय टेकाळे, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, मुख्याधिकारी गणेश गिरी, राहुल वाघ, डॉ.अजरून लालचंदाणी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत स्वच्छ सव्र्हेक्षण करणेकामी प्रश्नांची माहिती व नगरपरिषदेने केलेल्या कार्यवाहीबाबत नगरसेवक, सेवाभावी संस्था, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नागरिकांना यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेबाबत सजग असले पाहिजे. पालिकेने देखील सर्वच भागात नियमित स्वच्छता होईल यादृष्टीने लक्ष दिले पाहिजे अशा सुचना केल्या.उदय टेकाळे यांनी स्वच्छ सव्र्हेक्षणासंदर्भातील माहिती दिली. याची तपासणी करतांना स्वच्छता विभागामार्फत पुरविण्यात येणा:या सेवांची कागदोपत्री तपासणी, तसेच प्रत्यक्षात फिल्डवर जावून पहाणी, नागरिकांचा प्रतिसाद अशा तीन भागात सव्र्हेक्षण केले जाणार असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वानी प्रय} करण्याचे आवाहन केले.दरम्यान, कार्यशाळेत स्वच्छता सव्र्हेक्षणाबाबतची प्रश्नावली आणि त्याचे उत्तर याबाबत माहिती वाचून दाखविण्यात येत होती. त्यावर भाजपचे नगरपालिकेतील प्रतोद प्रवीण चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी मनोगत व्यक्त करू देण्याची मागणी केली. त्यावरून वादविवाद झाला. वाद वाढत चालल्याचे पाहून कार्यशाळा आटोपती घेण्यात आली. विरोधी पक्षाचे गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेविका संगिता सोनवणे यांनीदेखील काही बाबींवर आक्षेप घेतला.याबाबत प्रवीण चौधरी यांनी नाराजी व्यक्त करीत सांगितले, स्वच्छ सव्र्हेक्षण करतांना वास्तव बाजू पुढे आली पाहिजे. अनेक भागात आजही अस्वच्छता आहे. अनेक ठिकाणी वेळेवर कचरा उचलला जात नाही. उघडय़ावर शौचाला जावे लागते. त्यामुळे केवळ कागदोपत्री सव्र्हेक्षण न करता वास्तवातून ते झाले पाहिजे. केवळ पुरस्कार घेण्यासाठी हे अभियान नको. स्वच्छतेसंदर्भातील काही योजनांचीही चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.