शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चक्रीवादळाच्या तडाख्याचा नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.या पावसाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका केळी आंबा बागायती शेती उत्पादक शेतकऱ्यांना बसला. दरम्यान ...

अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.या पावसाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका केळी आंबा बागायती शेती उत्पादक शेतकऱ्यांना बसला. दरम्यान या अवकाळी पावसामुळे गरमीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनारा पट्टीत सुरू असलेल्या तौत्के' चक्रीवादळच्या तडाखात महाराष्ट्रासह गुजरात राज्याला सुद्धा मोठा तडाखा बसला आहे त्यामुळे प्रचंड नुकसान या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यामध्ये नवापूर तालुकाला सुद्धा झालेला आहे.वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडल्याने तालुक्यात केळी पिकांचे मोठ्या प्रमाणे नुकसान झालेले आहे त्याच प्रमाणे मुग, भुईमूग शेंगा. इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे म्हणून नवापूर तालुक्यात झालेल्या पिकांचे व केळी बागांचे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अखिल महाराष्ट्र विद्यार्थी संघटनांच्या जिल्हाध्यक्ष .आर.सी.गावीत व शबरी माता आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष. दीपक फुलसिंग पाडवी .व शेतकरी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.