शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

तळोद्यात युरिया खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:41 IST

प्रतापपूर/बोरद : युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने सोमवारी शेतक:यांनी तळोदा येथील शेतकरी सहकारी संघ व खाजगी व्यापा:यांकडे एकच गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून युरिया व इतर खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े त्यामुळे शेतकरी वर्गाला खतासाठी भटकंती करावी लागत आह़े तळोदा तालुका खरेदी विक्री संघाने गुजरात राज्यातून खते ...

प्रतापपूर/बोरद : युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने सोमवारी शेतक:यांनी तळोदा येथील शेतकरी सहकारी संघ व खाजगी व्यापा:यांकडे एकच गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून युरिया व इतर खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े त्यामुळे शेतकरी वर्गाला खतासाठी भटकंती करावी लागत आह़े तळोदा तालुका खरेदी विक्री संघाने गुजरात राज्यातून खते खरेदी करुन शेतक:यांना काही प्रमाणात खते उपलब्ध केली आहेत़ त्यामुळे खरेदी विक्री संघात खते घेण्यासाठी शेतक:यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े शेतक:यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत़ आंतर्गत मशागती पूर्ण झाल्या आहेत़ मात्र पिकांना खते मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आज तरी खते मिळतील या आशेने रोज तालुक्याच्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र व खरेदी विक्री संघ यांच्याकडे पायपीट करीत आहेत़ पिकांना खतांची नितांत गरज असून शेतक:यांना खतांसाठी भटकंती करावी लागत असल्याने शेतक:यांची             मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आह़े               याबाबत ‘लोकमत’तर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे मोहिम अधिकारी प्रशांत शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भुसावळ-सूरत रेल्वे लाईनचे काम सुरु असून दौडाईच्यार्पयत खते येणे कठीण असल्याचे रेल्वे अधिका:यांचे म्हणणे आह़े दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण झाल्यावर खतांची टंचाई दूर होणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आह़े रेल्वे कामामुळे नंदुरबारसह धुळे येथेही खतांची टंचाई निर्माण झालेली आह़े नंदुरबारात जळगाव येथून काही प्रमाणात खते आणून त्यांची विक्री करण्यात येत आह़े काही दिवसांपूर्वी खते विक्रेत्यांकडे मुबलक प्रमाणात खतांची मात्रा उपलब्ध झाली होती़ परंतु त्यांच्याकडून नेहमीच्याच ग्राहकांना खतांची विक्री केली होती़ त्यामुळे यापासून बहुतेक शेतकरी वंचित राहिले होत़े कृषी विभागाने शेतक:यांची गरज लक्षात घेता खतांची टंचाई त्वरीत मिटवावी अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आह़े खतांअभावी शेतीचेही मोठे आर्थिक नुकसान होत आह़े खतांची टंचाई दूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला        आह़े