शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

भूजल पातळी खालावल्याने कापसाची लागवड धोक्यात

By admin | Updated: June 21, 2017 17:27 IST

10 हजार हेक्टरवर लागवड : नंदुरबार तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.21 - जिल्ह्यातील विविध भागात तब्बल 10 हजार हेक्टरवर बागायत कापूस लागवड झाली असून भूजल पातळी खालावल्याने हे उत्पादन धोक्यात आले आह़े तर दुसरीकडे नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आह़े पूर्व भागातील शेतकरी दुबार पेरणीच्या तयारीला लागले आहेत़   
गेल्या 10 जून नंतर दडी मारलेल्या पावसाची प्रतिक्षा जिल्ह्यात कायम आह़े तब्बल 10 दिवस उलटूनही जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकामांवर परिणाम झाला आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात 9 रोजी मुसळधार पाऊस झाला होता़ यामुळे शेतक:यांमध्ये उत्साह संचारला होता़ पहिला पाऊस दमदार झाल्याने उल्हासित झालेल्या शेतक:यांनी कापूस, ज्वारी आणि मकासह कडधान्याची पेरणी केली होतील़ पाऊस नसल्याने बियाणे खराब होण्याची भिती आह़े 
 
खरीप पिकांची पेरणी सुरू असताना केळी आणि पपई लागवडीकडे शेतकरी लक्ष देत आहेत़ शहादा तालुक्यात 836 हेक्टर केळी तर 905 हेक्टरवर पपई लागवड पूर्ण झाली आह़े तालुक्यात 17 हेक्टर हळद पिक लागवड झाली आह़े याच तालुक्यात कोरड क्षेत्रात 734़50 हेक्टर ज्वारी, 968 हेक्टर मका, 107़50 हेक्टर तूर आणि 725 हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आह़े या तालुक्यात अद्याप केवळ 27 मिलीमीटर पावसाची नोंद आह़े जमिनीतील भूजल खालावूनही तालुक्यात पावसाच्या भरवशावर शेतक:यांनी पेरण्या केल्या होत्या़ मात्र पाऊस न आल्याने ही पिकेही धोक्यात आली आहेत़ 
नंदुरबार तालुक्यातील न्याहलीसह पूर्व भागात गेल्या 9 आणि 10 जून रोजी मुसळधार पाऊस झाला होता़ या पावसामुळे या भागातील बंधा:यांमध्ये जलसाठा झाला होता़ मूग आणि भूईमूगाचे जमिनीत टाकलेले बियाणे धोक्यात आले आह़े या भागात पुन्हा दुष्काळाची भिती व्यक्त करण्यात येत आह़े