शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

वादळी पावसाने तळोद्यात कापूस, पपईचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:09 IST

50 एकर क्षेत्रातील पिकांना हाणी : मोहिदा, कळमसरे, सिलींगपूर परिसराला तडाखा

तळोदा : मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील मोहिदा, कळमसरे, सेलिंगपूर शिवारातील कापूस, पपई, केळी व उसाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. साधारण 40 ते 50 एकर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतक:यांचे  म्हणणे आहे. दरम्यान महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून, शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.तळोदा तालुक्यातील रांझणी, मोड, मोहिदा परिसरात मंगळवारी दुपारी अचानक वादळी पाऊस पडला. तब्बल तास भर झालेल्या मुसळधार पावसाने पपई, कापूस, केळी व ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. वदळाचा वेग इतका होता की, त्यात गणेश पाटील यांच्या अडीच एकरातील पपईची झाडे अक्षरश: मोडून पडली आहेत. याशिवाय  कापूस व ऊसदेखील अक्षरश: भुईसपाट झाली आहेत. तब्बल तीन आठवडय़ापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र  मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने साहजिकच या भागात शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  तथापि काही शेतक:यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळी पावसाने हिरावल्याने या शेतक:यांमध्ये नैराश्य पसरले आहे. वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक:यांमध्ये गणेश शंकर पाटील यांचे चार एकर पपई, बाळू नथ्थू शिंदे यांचा चार एकर कापूस, मगन दत्तू शिंदे यांचा चार एकर कापूस, लक्ष्मण पुंडलिक चौधरी यांचा तीन एकर कापूस, रमण परशराम शिंदे यांचा चार एकर कापूस, मणिलाल छगन पाटील यांचा तीन एकर कापूस, उत्तमसिंग हिम्मतसिंग गिरासे यांचा दोन एकर कापूसाचे नुकसान         झाले.याबाबत मोहिदाचे उपसरपंच आनंद चौधरी, लक्ष्मण शिंदे, धनंजय शिंदे, संजय चव्हाण, विठ्ठल पाटील यांनी महसूल प्रशासनास नुकसानीची माहिती दिल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तलाठी धनगर व के.एस. पाटील यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या कर्मचा:यांनी बुधवारी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केल्यानंतर पंचनाम्यांची कार्यवाही सुरू केली आहे. या वादळी पावसामुळे शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी या शेतक:यांची मागणी आहे.