शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

कापूस बोंडअळी नुकसानीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:01 IST

शेतकऱ्यांची फिरवाफिरव : दुष्काळात तेरावा महिना

नंदुरबार : कापूस बोंड अळी नुकसानीचे अनुदान दुसºयाच शेतकºयाच्या खात्यावर टाकल्यानंतर तीन महिन्यात ते मुळ खातेदार शेतकºयाच्या नावावर वर्ग होत नसल्यामुळे संबधीत शेतकरी हैराण झाले आहेत. याबाबत तहसील कार्यालयातून संबधीत अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार शेतकºयाने केली आहे.गेल्या वर्षी कापूस बोंडअळीमुळे पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून जानेवारी महिन्यात नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी शासनाने अनुदान मंजुर केले होते. त्याअंतर्गत येथील तहसील कार्यालयाकडून संबधीत शेतकºयांच्या खात्यावर ते वर्गही करण्यात आले. परंतु काही शेतकºयांचा खाते नंबर चुकल्याने ते दुसºया शेतकºयाच्या खात्यावर वर्ग झाले. याबाबत शेतकºयांनी ते संबधीत अधिकाºयांना निदर्शनासही आणून दिले. त्यानंतर खात्यावरील अनुदानाचे पैसे मागे घेण्यात आले. परंतु मुळ शेतकºयाला ते पैसे अद्यापही मिळालेले नाहीत.संबधीत शेतकरी तहसील कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहेत. दरवेळी काहीना काही उत्तर देवून वेळ निभावून नेली जात आहे. संबधीत अधिकारी देखील समाधानकारक उत्तर देत नाही. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.लाभार्थी शेतकºयांच्या नावावर तातडीने पैसे वर्ग करावे अशी मागणी करण्यात येत आहे.