शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळझळांचा असाही मारा लागवडीचा खर्च वाया गेला सारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:15 IST

गुलाबसिंग गिरासे।  लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : चार-सहा महिने राबून उभे केलेले पीक केवळ पाणी नसल्याने डोळ्यासमोर कोरडे होताना ...

गुलाबसिंग गिरासे। लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : चार-सहा महिने राबून उभे केलेले पीक केवळ पाणी नसल्याने डोळ्यासमोर कोरडे होताना बघत शेतकरी दिवस काढत असल्याचे वास्तव सध्या तळोदा तालुक्यात अनुभवण्यास येत आह़े एकनव्हे प्रत्येक गावात किमान चार ते पाच बागायतदार शेतकरी पिकांची दुर्दशा छातीवर दगड ठेवून बघत आहेत़ मोड ता़ तळोदा येथील शेतकरी संजय कडू शिंदे यांनी जुलै 2018 मध्ये चार एकर क्षेत्रात केळी लावली होती़ लागवडीनंतर  10 महिने पूर्ण झाल्यानंतर अचानक टय़ुबवेलचे पाणी बंद झाल़े कूपनलिका पूर्णपणे कोरडी झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे दिसून आल़े पाणी देण्याचे दुसरे साधन नसल्याने त्यांना केळीची दुर्दशा गेल्या महिनाभर डोळ्यांनी बघावी लागली़ महिन्याभरापूर्वी हिरवीगार असलेली केळीची बाग आता शुष्क झाली असून त्याचा म्हणूनही उपयोग शक्य नाही़ शिंदे यांनी एकरी 40 हजार रुपये लागवड खर्च केला होता़ त्यांच्यासोबतच अंबालाल छगन नवले यांचे पाच एकर, एकनाथ माधव चव्हाण यांचे 4 एकर आणि जगन्नाथ चौधरी यांच्या सात एकर क्षेत्रातील केळीला पाणी न मिळाल्याने उत्पादन खर्चही निघू   शकलेला नाही़ या शेतक:यांनी शेतात  नांगर फिरवत केळीची झाडे काढून  टाकली होती़ त्यांनी शेतातून काढून टाकलेली झाडे याच परिसरात पडून आहेत़ त्यांना जनावरेही खात नसल्याचे सांगण्यात आले आह़े शेतात ठिबक सिंचनासह महागडी खते, मजूरी आणि इतर खर्च मिळून किमान पाच लाखांर्पयत खर्च करुनही  अशी स्थिती आल्याने शेतकरी हताश झाले आहेत़ मोड, बोरद, खरवड, त:हावद, खेडले, तळवे या भागातील हिरवळ गेल्या महिनाभरात हरवली आह़े ऊस, केळी आणि पपईला पाणीच नसल्याने शेतक:यांना पिक सोडून देण्यावाचून पर्याय नसल्याचे चित्र आह़े शेतक:यांनी पिकांना पाणी देण्याचा अंदाज बांधूनही अचानक कूपनलिका बंद पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े तालुक्यातील या प्रकारामुळे शेतकरी गोंधळले असून पुढे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आह़े