शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

विकासात योगदान देणा:या सरपंचांना वाढीव मानधन द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरपंचांच्या प्रयत्नांनी ग्रामीण विकासाला चालना मिळते, परंतू त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असल्याने कामाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरपंचांच्या प्रयत्नांनी ग्रामीण विकासाला चालना मिळते, परंतू त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असल्याने कामाला मर्यादा आल्या आहेत़ यासाठी सरपंचांना मानधन वाढीचा सन्मान देण्याचा सूर सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला़ जिल्हा परिषदेत हा कार्यक्रम पार पडला़ पंचायत राज विकास मंच आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नंदुरबार शाखेकडून याहामोगी सभागृहात हा मेळावा घेण्यात आला़ प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुडरूकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, पुणे जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष सतीष जगताप, नाशिक विभागीय अध्यक्ष देवमन पवार, जिल्हाध्यक्ष राहुल गावीत, जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष आमशा पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी उपस्थित होत़े प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा, याहामोगी माता, बिरसा मुंडा आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला़ प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राहुल गावीत यांनी केल़े मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी म्हणाले की, देशातील इतर कोणत्याही भागापेक्षा महाराष्ट्र राज्यातील पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम आह़े यातून विकासाचा वेग वाढला आह़े मेळावे आणि कार्यशाळांना पदाधिका:यांनी हजेरी लावलीच पाहिज़े यातून विचारांचे आदानप्रदान होऊन विकासाचा वेग वाढणार आह़े जिल्ह्यात पेसामुळे येथील ग्रामविकासाचा वेग वाढला आह़े पंचायातींनी ग्रामसभांसोबतच वॉर्डसभा घेतल्यास शेवटच्या ग्रामस्थालाही योजना कळतील़  भरत गावीत यांनी, सरपंच हा ग्रामीण विकासाचा आत्मा आह़े पेसांतर्गत ग्रामपंचायतींना वाढीव निधी मिळत असल्याने त्या स्वयंभू झाल्या आहेत़ अनेक पंचायतींनी विकासात्मक कामे करुन कृती आराखडा सार्थ ठरवला आह़े अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे सरपंचांच्या ज्ञानात भर पडल़े  यातून विकास कामांना चालना मिळून फसवणूक होण्याचे प्रकारही होणार नाहीत़ सरपंचांनी तंटामुक्ती आणि दारुबंदीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितल़े जयंत पाटील यांनी, सरपंच हा गावाचा प्रमुख असतो, साध्याभोळ्या माणसाकडून ग्रामपंचायत चालवणे शक्यच नाही, यासाठी सक्षम माणसेच लागतात़ असा सक्षम माणूस घडवण्यासाठी सरपंच परिषद महाराष्ट्रभर कार्य करत आह़े सरपंचांचा सन्मान व्हावा हा प्रमुख मुद्दा आह़े यासाठी राज्यातील सर्वच सरपंचांचे मानधन वाढावे म्हणून सातत्याने परिश्रम घेत आह़े येत्या दोन महिन्यात होणा:या राज्याधिवेशनात याबाबत ठराव करुन मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि लोकप्रतिनिधींना देणार असल्याचे त्यांनी सांगितल़े