शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

तळोदा तालुक्यातील लघुप्रकल्पांमधील पाणीगळती सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:54 IST

तळोदा तालुका : दिवसेंदिवस पाण्याची पातळी होतेय कमी, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 30 : तळोदा तालुक्यातील रोझवा पाडळपूर, धनपूर, गाढवली, सिंगसपूर आदी लघुप्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीगळती होत आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आह़े संबंधित लघुप्रकल्पांव्दारे बहुसंख्य गावांना पाण्याचा पुरवठा होत असतो़ परंतु बहुतेक लघुप्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे पाणी वाहून जात असल्याने लघुप्रकल्पांमधील पाणीपातळी खालावत आह़े धनपूर लघुप्रकल्पाला वगळता रोझवा, पाडळपूर, गाढवली, सिंगसपूर या लघुप्रकल्पांच्या दुरुस्तीविषयी गांभीर्याने घेणे महत्वाचे आह़े या चारही प्रकल्पांचे गेट तसेच पाटचारीची दुरुस्ती वेळोवेळी होत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत़ रोझवा लघुप्रकल्पाची समस्या तर अत्यंत वाईट असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े सांडव्याची दगडी भिंत दोन वर्षापासून खड्डेमय झाल्याने भिंतीला मोठमोठी छिद्रे आहेत़ त्या छिद्रांमधून दररोज शेकडो लीटर पाणी वाहून जात असत़े त्यामुळे पावसाळ्यात लघुप्रकल्प दुथळीभरुन वाहत असले तरी पाण्याच्या गळतीमुळे त्यातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे सांगण्यात येत आह़े परिसरातील शेतक:यांनी याबाबत वारंवार संबंधित विभागाच्या अधिका:यांकडे आपल्या व्यथा मांडल्या आहेत़ परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आला आह़े दरम्यान, हक्काचे पाणी दररोज विनाकारण वाहून जात असल्याने शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत            आह़े शासनाकडून जलयुक्त शिवार तसेच पाणीदार गाव निर्माण करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात़ त्याच बरोबर पाण्याचे सिंचन व्हावे यासाठीही ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत असत़े परंतु अशा प्रकारे लघुप्रकल्पांमधून पाणी वाहून जात असल्याने प्रशासकीय कामकाजात विरोधाभास दिसून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े दरम्यान, रोझवा, पाडळपूर, लघुप्रकल्पांची गेट, पाटचारी दुरुस्ती झाल्यास सिंचनाखालील क्षेत्रामध्येही वाढ होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े पाणी गळतीमुळे आतार्पयत हजारो लीटर पाणी वाहून गेले आह़े त्यामुळे समाधानकारक पाऊस होऊनसुध्दा पावसाळ्यात पाण्याचे सिंचन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े पर्यायाने उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होत असत़े पाणी गळती थांबल्यास पाण्याचा साठा जास्त काळ शिल्लक राहण्यास मदत होणार आह़े गाळ वाहतुकीस परवानगी द्यायला हवीरोझवा, पाडळपूर, लघूप्रकल्पात सुपीक गाळ ब:यापैकी साचला असल्याने दरवर्षी शेतकरी स्वताच्या खर्चाने गाळ वाहून नेत असतात़ लघुप्रकल्पाच्या खोलीकरणालाही मदत होत असत़े त्यामुळे संबंधित विभागाने गाळ वाहतुकीला परवानगी देऊन प्रकल्पांचे खोलीकरणास सुरुवात करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े