शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

सायकल मॅरेथॉन स्पर्धेत म्हसावद येथील स्पर्धक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

याबाबत वृत्त असे की, तरुणाईचे आरोग्य, निरोगी जीवन सुकर होऊन व्यायामाचे महत्त्व समजावे यासाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ...

याबाबत वृत्त असे की, तरुणाईचे आरोग्य, निरोगी जीवन सुकर होऊन व्यायामाचे महत्त्व समजावे यासाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवाय या स्पर्धेत प्रत्येक किलोमीटरला एक रुपया याप्रमाणे जेवढे किलोमीटर होतील तेवढे रुपये गरीब, गरजू लोकांच्या औषधोपचारासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहेत. या स्तुत्य उपक्रमाला हातभार लावण्यासाठी म्हसावद येथून ४२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात १०० किलोमीटरमध्ये राहुल पाडवी याने म्हसावद ते नंदुरबार असा परतीचा प्रवास करून १०० किलोमीटरचे अंतर सहा तासात पूर्ण केले. ५० किलोमीटरमध्ये भावेश राजपूत प्रथम, सनी गवळे द्वितीय तर सागर पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. ५० किलोमीटर स्पर्धेत दुर्गेश ठाकरे, दिनेश धनगर, नीलेश पवार, निर्मल पाटील, भावेश सूर्यवंशी, सुनील वडार, राकेश वडार, मनोज कुंभार, कृष्णा जयस्वाल, तिर्थेश मराठे, सुधाकर पाटील तर २५ किलोमीटरमध्ये प्रसाद लामगे, सूरज भील, यश गुरव यांनी सहभाग घेतला. १० किलोमीटर स्पर्धेत २५ स्पर्धक होते. यात मुलींनीही सहभाग घेतला त्यात रोशनी सूर्यवंशी, डिंपल निकम, कृपा सूर्यवंशी, कोमल जगदाळे, नंदिनी गिरासे, ओम सूर्यवंशी, सोमेश्वर जगदाळे, प्रेम मोरे, यश पाटील, अब्दुल्ला अमाम, वैभव खोंडे, पवन पाटील, जयेश भोसले, यश धनगर, तन्मय धनगर, गणेश धनगर आदींनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांनी यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण केली. क्रीडा शिक्षक सुधाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर महेंद्र बैसाणे यांनी सहकार्य केले.