शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नंदुरबारातील समशेरपूर येथे पाणी मिळवण्यासाठी लागते स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:45 IST

नंदुरबार तालुका : कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ाने ग्रामस्थ मेटाकुटीस

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर, शिंदे, कोळदे, खोंडामळी आदी परिसरात पंधरा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत आह़े त्यामुळे ज्या दिवशी पाणी येणार त्या दिवशी ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी हंडा, कळशी, बाधली घेऊन रांगा लावत असल्याची भिषण स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आह़ेगेल्या 15 वर्षामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची पाणी टंचाई नंदुरबार तालुक्यातील गाव-पाडय़ांमध्ये निर्माण झालेली आह़े त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पाणी मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आह़े एकीकडे लोकांना पैसे, दाग-दागिणे याचे भूषण असते तर, या गावात मात्र गावात पाणी येते त्या दिवशी कोणी किती बाधल्या पाण्याचा साठा केला यावर ग्रामस्थांकडून मनोमन समाधान व्यक्त करण्यात येत असत़े त्यामुळे यावरुन तालुक्यातील पाणीटंचाईच्या झळा किती तीव्र आहेत हे दिसून येत आह़े मजुरांना बुडवावा लागतोय रोजगारपाण्याची भिषण टंचाई असल्याने ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी पाण्याचा जास्तीत जास्त साठा करण्यासाठी मजुरांना रोजगार बुडवावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े या ठिकाणी येणा:या पाण्याचा दाबही अत्यंत कमी आह़े त्यामुळे साहजिकच एक बाधली भरण्यासाठीही साधारणत  पाच ते दहा मिनीटांचा अवधी लागत असतो़ शिवाय पाणी येण्याच्या वेळेचीही शाश्वती नसल्याने पाणी येणार त्या दिवशी येथील ग्रामस्थ नळाकडे आस लावून बसलेली असतात़ वाढत्या तापमानामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी पातळी खोल गेली आह़े कुपनलिकासुध्दा आटल्या आहेत़ त्यामुळे येथील शेतक:यांकडून पाण्याच्या उपलब्धतेसाठी ‘रिबोरींग’ करण्यात येत आह़े तसेच काहींकडून कुपनलिकेत पाईप सोडून मोटारीव्दारे पाणी काढणे शक्य आहे काय याची चाचपणी करणे सुरु झाले आह़े या सर्व गोष्टींसाठी मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च होत आह़े आधीच नापिकी आणि त्यात पाण्यासाठी आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या तापमानामुळे येथील पाणी पातळी साधारणत आठशे फुटांर्पयत खोल गेली आह़े एप्रिल महिन्यातच नंदुरबार तालुक्यातील बहुतेक गावांची पाणीपातळी 500 फुटांर्पयत खोल गेली होती़ त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होत़े प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी होत आह़े