शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील समशेरपूर येथे पाणी मिळवण्यासाठी लागते स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:45 IST

नंदुरबार तालुका : कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ाने ग्रामस्थ मेटाकुटीस

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर, शिंदे, कोळदे, खोंडामळी आदी परिसरात पंधरा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत आह़े त्यामुळे ज्या दिवशी पाणी येणार त्या दिवशी ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी हंडा, कळशी, बाधली घेऊन रांगा लावत असल्याची भिषण स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आह़ेगेल्या 15 वर्षामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची पाणी टंचाई नंदुरबार तालुक्यातील गाव-पाडय़ांमध्ये निर्माण झालेली आह़े त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पाणी मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आह़े एकीकडे लोकांना पैसे, दाग-दागिणे याचे भूषण असते तर, या गावात मात्र गावात पाणी येते त्या दिवशी कोणी किती बाधल्या पाण्याचा साठा केला यावर ग्रामस्थांकडून मनोमन समाधान व्यक्त करण्यात येत असत़े त्यामुळे यावरुन तालुक्यातील पाणीटंचाईच्या झळा किती तीव्र आहेत हे दिसून येत आह़े मजुरांना बुडवावा लागतोय रोजगारपाण्याची भिषण टंचाई असल्याने ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी पाण्याचा जास्तीत जास्त साठा करण्यासाठी मजुरांना रोजगार बुडवावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े या ठिकाणी येणा:या पाण्याचा दाबही अत्यंत कमी आह़े त्यामुळे साहजिकच एक बाधली भरण्यासाठीही साधारणत  पाच ते दहा मिनीटांचा अवधी लागत असतो़ शिवाय पाणी येण्याच्या वेळेचीही शाश्वती नसल्याने पाणी येणार त्या दिवशी येथील ग्रामस्थ नळाकडे आस लावून बसलेली असतात़ वाढत्या तापमानामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी पातळी खोल गेली आह़े कुपनलिकासुध्दा आटल्या आहेत़ त्यामुळे येथील शेतक:यांकडून पाण्याच्या उपलब्धतेसाठी ‘रिबोरींग’ करण्यात येत आह़े तसेच काहींकडून कुपनलिकेत पाईप सोडून मोटारीव्दारे पाणी काढणे शक्य आहे काय याची चाचपणी करणे सुरु झाले आह़े या सर्व गोष्टींसाठी मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च होत आह़े आधीच नापिकी आणि त्यात पाण्यासाठी आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या तापमानामुळे येथील पाणी पातळी साधारणत आठशे फुटांर्पयत खोल गेली आह़े एप्रिल महिन्यातच नंदुरबार तालुक्यातील बहुतेक गावांची पाणीपातळी 500 फुटांर्पयत खोल गेली होती़ त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होत़े प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी होत आह़े