शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

संथगतीच्या कामामुळे नागरिक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील वर्षी हाती घेण्यात आलेल्या समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम आजही अर्धवटच राहिले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील वर्षी हाती घेण्यात आलेल्या समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम आजही अर्धवटच राहिले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. तर काम अपुरे राहिल्यामुळे प्रवासी व वाहनधारकांमध्येही नाराजीचा सुर उमटत आहे.नंदुरबार तालुक्यातील तापी काठावरील गावांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, तेथील नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व दळण-वळणाच्या सुविधाही मिळाव्या यासाठी सार्वजनिक विभागामार्फत मागील वर्षी समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता शिंदे, खोडसगाव, वरुळ या गावांसह अन्य गावांमधून काढण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. हे काम सुरुच असले तरी ते संबंधित यंत्रणेमार्फत अत्यंत संथ गतिने केले जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत.पावसाळ्याच्या कालावधीत अर्धवट कामामुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखल तयार झाले होते. त्याचा नागरिकांना सामना करावा लागला होता, त्यानंतर सद्यस्थितीत प्रचंड धुळ उडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सर्वच हंगामात या रस्त्याच्या कामाला तोंड द्यावे लागत आहे. या कामाला गती देत तातडीने पूर्ण करण्यात यावे, यासाठी ठेकेदारांकडे पाठपुरावा करुनही त्यांच्याकडून अपेक्षेनुसार लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.तर ठेकेदारांकडून योग्य काम केले जात नसल्यामुळे या रस्त्वावरुन होणाऱ्या वाहतुकीला मोठी अडचण देखील निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी जेसीबीद्वारे काम करतांना कामात योग्यता ठेवली गेली नाही. त्यामुळे अन्य वाहनधारकांना अडचण आल्याचे सागण्यात येत आहे. तर रस्त्यावरील विजेचे खांब पडण्याच्या स्थितीत असून त्याच्यापासून अनुतिच घटना घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर प्रवासी व वाहनधाकरांनाही या अर्धवट रस्त्याचा त्रास होत असून काम तातडीर्न पूर्ण करण्याची मागणी होत आहे.