शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वालंबातील बालकांची अंगणवाडीत जाण्यासाठी नदीतील पाण्यातून कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र नाही. त्यामुळे या पाड्यावरील लहान चिमुकल्या मुलांना व स्तनदा माता, गरोदर माताना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्यामध्ये येणाऱ्या नदीवर पुल नसल्याने नदीतूनच चौपलाईपाडाच्या अंगणवाडी केंद्रात जावे लागत आहे. या वेळी डोंगर दºयातील पाणी अचानक नदीला येवून धोकेदायक ठरू शकते तरी वालंबाच्या कारभारी पाड्यासाठी स्वतंत्र अंगणवाडी केंद्राला मंजुरी देवून ती अंगणवाडी सुरू करण्यात ची आवश्यकता आहे.अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र नसल्याने येथील लहान मुलांना, स्तनदा माता व गरोदर माता, किशोर वयीन मुलीना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील चोपलाईपाडा अंगणवाडी केंद्रात जावे लागते. या कारभारी ते चोपलाईपाडा दरम्यान नदी येत असून, या नदीवर पुल नसल्याने नदीच्या पाणीमधून लहान मुले जात असताना डोंगराºयात जास्त पाऊस होवून अचानक नदीत पाणी वाढल्यास धोकेदायक ठरू शकते. तरी वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यास कारभारी पाड्यातील शून्य ते सहा वयोगटातील ३८ ते ४० लहान चिमुकल्यांना स्तनंदा व गरोदर माताना सोयीचे होणार आहे. तरी वालंबाच्या कारभारी येथे अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सातपुड्यातील दुर्गम अति दुर्गम भागातील गावांचे पाडे पाच ते सात किलोमीटर अंतरावर विस्तारलेले आहेत. अनेक ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी केंद्र नसल्याने तेथील बालकांना लगतच्या पाड्यातील शाळेत अथवा अंगणवाडीत जावे लागते. एका पाड्याहून दुसºया पाड्यावर जाण्यासाठी बहुतांश ठिकाणी रस्तेही नाही. पाय वाटेनेच डोंगराचा चढाव चढून अनेक ठिकाणी नदी नाले ओलांडून जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात ते धोकेदायक ठरते. त्यामुळे याबाबतचे योग्य सर्वेक्षण होवून दुर्घटना टाळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे.