शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

जिल्ह्यात तीन दिवस वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

नंदुरबार : जिल्ह्यात १ मेपर्यंत तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पक्क असलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे, ...

नंदुरबार : जिल्ह्यात १ मेपर्यंत तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पक्क असलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहनही कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या पत्रकानुसार, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजनुसार, २८ एप्रिल ते १ मे दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. वादळामुळे हवेचा वेग हा ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्यापासून संरक्षणासाठी भाजीपाला, मिरची, पपई, केळी आदी पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी. पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. पथारीवर वाळत ठेवलेली मिरची सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी, असे आवाहनही कृषी हवामान सल्ला माहिती, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांनी केले आहे.