शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

रोझवा लघुप्रकल्पातून पाणी जातय वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेल्या गळतीने यंदाचाही रब्बी हंगाम संकटात सापडला असल्याची माहिती आह़े हजारो लीटर पाणी सांडव्याच्या भिंतींवरुन वाहून जात असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़ेतळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेली गळती शेतक:यांसाठी चांगलीच डोकेदुखी ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेल्या गळतीने यंदाचाही रब्बी हंगाम संकटात सापडला असल्याची माहिती आह़े हजारो लीटर पाणी सांडव्याच्या भिंतींवरुन वाहून जात असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़ेतळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेली गळती शेतक:यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आह़े ‘लोकमत’तर्फे वेळोवेळी याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले आह़े याचाच परिणाम म्हणून संबंधित विभागाने पाटचारी, चॅनल गेटची दुरुस्ती केली होती़ परंतु सांडव्याची दुरुस्ती न झाल्याने पाण्याची गळती सुरुच आह़े सांडव्याची दुरुस्ती झाली नसल्याने परिणामी ‘ऑव्हरफ्लो’ झालेल्या लघुप्रकल्पांमधील पाणी सांडव्याच्या भिंतींमधून वाहून जात आह़े दररोज हजारो लीटर पाणी वाहत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आह़े रोज हजारो लीटर पाणी वाहुन जात असल्याने लघुप्रकल्पामध्ये सध्या निम्मेच पाणीसाठा शिल्लक आह़े त्यामुळे रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतक:यांना रब्बी हंगाम गमवावा लागतो की काय? अशी भिती शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, परिसरातील शेतक:यांनी लघुप्रकल्पातील पाणीसाठय़ाचा अंदाज घेऊन गहू, मका सारखे जास्त पाणी लागणारे रब्बी पिक न घेता हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आह़े जेणेकरुन लघुप्रकल्पातील जलसाठा झपाटय़ाने कमी झाला तरी हरभरा पिकाच्या उत्पन्नावर याचा काही परिणाम होणार नाही असा शेतक:याचा विश्वास आह़े लघुप्रकल्पांमधील पाणी गळतीमुळे शेतक:यांना रब्बी हंगामातील पिक घेतांना व्दिधा मनस्थिती झाली असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े काही शेतकरी रब्बी पिकही न घेता शेतं गुरांना वैरण म्हणून मका पिक पेरत असल्याचेही चित्र परिसरात दिसून येत आह़े पाणीपातळी पुन्हा खोलावणाररोझवा लघुप्रकल्पाचा जलसाठा कमी होत असल्याने जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत उरलासुरला जलसाठा खूपच कमी झाला तर परिसरातील विहिरी, कुपनलिका यांचीही पाणीपातळी लगोलग खालावते असे जाणकार शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे निदान या वर्षी तरी संबंधित विभागाने सांडव्याच्या भिंतींची दुरुस्ती करुन ही गळती कायमची बंद करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े