शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बससेवा नसल्याने विद्याथ्र्याची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:05 IST

जागांअभावी प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े

ऑनलाईन लोकमतरांझणी, नंदुरबार, दि. 21 - सातपुडा पायथ्यालगतच्या विविध गावात बससेवा नसल्याने मुख्यत्वे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी चार-पाच किमी पायपीट करावी लागत आह़े त्यामुळे ब:याच युवतींची मध्यतरीच शिक्षण सोडण्याची वेळ येत असल्याची स्थिती आह़े तसेच संबंधित विद्याथ्र्याना वसतीगृहांमध्येही पुरेशा जागांअभावी प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े जुने गोपाळपूर येथील विद्यार्थिनी दोन किमी अंतर पायपीट करीत तर जीवननगर पुनर्वसन येथील विद्यार्थिनी तीन किमी अंतर पायपीट करीत रांझणी येथून बसने प्रवास करीत असतात़ तोलाचापाडा येथील विद्यार्थिनी चार किमी वरपाडा येथील विद्यार्थिनी दीड किमी तर, जांबाई येथील विद्यार्थीनी चार किमी, व पाडळपूर येथील विद्यार्थिनी पाच किमी अंतर रोज पायपीट करीत असतात़ त्यामुळे विद्यार्थिनीची गळती होत असल्याचे सांगण्यात येत आह़े जाण्या-येण्याची सोय नसल्याने हुशार होतकरू विद्यार्थिनीही शाळेत जाण्यापासून वंचित राहत असल्याचे यातून दिसून येत आह़े त्यामुळे आदिवासी विकास विभागाने संबंधित वसतिगृहांना वसतिगृहात प्रवेश देण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी सातपुडा पायथ्यालगतच्या गावातील पालक व विद्याथ्र्याकडून करण्यात येत आह़े