शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

बेडकी शिवारातील ऑईल कारखान्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्गालगत बेडकी शिवारातील टायर जाळून व वापरलेल्या ऑईलपासून डिङोल तयार करण्याच्या कारखान्यामुळे लगतच्या गावातील शेतक:यांच्या जमिनीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत  असल्याने हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. नवापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत बंधारफळी ग्रामपंचायतअंतर्गत बेडकी शिवारात वाहनांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्गालगत बेडकी शिवारातील टायर जाळून व वापरलेल्या ऑईलपासून डिङोल तयार करण्याच्या कारखान्यामुळे लगतच्या गावातील शेतक:यांच्या जमिनीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत  असल्याने हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. नवापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत बंधारफळी ग्रामपंचायतअंतर्गत बेडकी शिवारात वाहनांचे जुने टायर व वाहनांमधे           वापर झाल्यानंतर काढण्यात  येणा:या ऑईलपासून डिङोल तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला आहे. नुकताच याच राष्ट्रीय महामार्गावर शहर हद्दीत बेकायदेशीरपणे केमिकलचा वापर करून डांबर बनवण्याचा काळा धंदा उघडकीस आला आहे. बेडकी शिवारात नागरिकांच्या विरोधाला न जुमानता वाहनांमधून काढलेल्या जुन्या ऑईलमध्ये  केमिकल टाकून इंधन ऑईल बनवणे व वाहनांचे जुने टायर जाळून ऑईल निर्मिती करणारा कारखाना सुरू असून, या कारखान्यामधून निघणा:या ऑईलमुळे अनेक शेतक:यांच्या कूपनलिकेत ऑईलमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून, जुने टायर   जाळले जात असल्याने त्यातून निघणा:या धुरामुळे आणि दरुगधीमुळे नदीलगत असलेल्या वाकीपाडा, करंजी व बेडकी या गावातील नागरिकांना श्वास व दम्यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे, या आशयाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा कारखान्यामुळे 90 टक्के प्रदूषण होत असल्याने गुजरात राज्यात अशा उद्योग उभारणीवर संपूर्ण बंदी असल्याने तेथील व्यापारी आपला उद्योग गुजरात-महाराष्ट्र सीमेवर करीत असल्याचा सूर उमटत  आहे. याच कारखान्याच्या विरोधात करंजी खुर्द येथील नागरिकांनी सरपंचांकडे मागणी करून नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेला कारखाना प्रशासनाकडून त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तालुका लोकशाही दिनातही सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले  यांनी याविषयीची तक्रार दाखल करून नागरिकांच्या जीवाशी खेळणा:या अशा उद्योगांवर                 कायमची बंदी आणण्याची मागणी केली आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचेही या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रय} झाला आहे.