शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बेडकी शिवारातील ऑईल कारखान्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्गालगत बेडकी शिवारातील टायर जाळून व वापरलेल्या ऑईलपासून डिङोल तयार करण्याच्या कारखान्यामुळे लगतच्या गावातील शेतक:यांच्या जमिनीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत  असल्याने हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. नवापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत बंधारफळी ग्रामपंचायतअंतर्गत बेडकी शिवारात वाहनांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्गालगत बेडकी शिवारातील टायर जाळून व वापरलेल्या ऑईलपासून डिङोल तयार करण्याच्या कारखान्यामुळे लगतच्या गावातील शेतक:यांच्या जमिनीचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत  असल्याने हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. नवापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत बंधारफळी ग्रामपंचायतअंतर्गत बेडकी शिवारात वाहनांचे जुने टायर व वाहनांमधे           वापर झाल्यानंतर काढण्यात  येणा:या ऑईलपासून डिङोल तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला आहे. नुकताच याच राष्ट्रीय महामार्गावर शहर हद्दीत बेकायदेशीरपणे केमिकलचा वापर करून डांबर बनवण्याचा काळा धंदा उघडकीस आला आहे. बेडकी शिवारात नागरिकांच्या विरोधाला न जुमानता वाहनांमधून काढलेल्या जुन्या ऑईलमध्ये  केमिकल टाकून इंधन ऑईल बनवणे व वाहनांचे जुने टायर जाळून ऑईल निर्मिती करणारा कारखाना सुरू असून, या कारखान्यामधून निघणा:या ऑईलमुळे अनेक शेतक:यांच्या कूपनलिकेत ऑईलमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून, जुने टायर   जाळले जात असल्याने त्यातून निघणा:या धुरामुळे आणि दरुगधीमुळे नदीलगत असलेल्या वाकीपाडा, करंजी व बेडकी या गावातील नागरिकांना श्वास व दम्यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे, या आशयाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा कारखान्यामुळे 90 टक्के प्रदूषण होत असल्याने गुजरात राज्यात अशा उद्योग उभारणीवर संपूर्ण बंदी असल्याने तेथील व्यापारी आपला उद्योग गुजरात-महाराष्ट्र सीमेवर करीत असल्याचा सूर उमटत  आहे. याच कारखान्याच्या विरोधात करंजी खुर्द येथील नागरिकांनी सरपंचांकडे मागणी करून नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेला कारखाना प्रशासनाकडून त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तालुका लोकशाही दिनातही सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले  यांनी याविषयीची तक्रार दाखल करून नागरिकांच्या जीवाशी खेळणा:या अशा उद्योगांवर                 कायमची बंदी आणण्याची मागणी केली आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचेही या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रय} झाला आहे.