शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

पाटय़ांअभावी बंधारे ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:51 IST

लाखो रुपयांचा खर्च वाया : जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळ परिसरात शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले केटीवेअर बंधारे पाटय़ांअभावी निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांच्या पाणी अडविण्यासाठी लागणा:या लोखंडी पाटय़ा चोरीला गेल्याने पाणी साठवता येत नाही. याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले असून  पावसाचे पाणी वाहून जात असल्याने शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.शहादा तालुक्यातील कोंढावळ, जयनगर, उभादगड बोराळा, कुकावल, कोठली  वडाळी परिसरात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र बंधा:यांमध्ये पाणी साठवण्यासाठी लागणा:या पाटय़ाच गायब झाल्याने सद्यस्थितीत हे बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे शेतक:यांनी केली. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात हे बंधारे कोरडेठाक झाले आहेत. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाची ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना फक्त कागदावरच मर्यादित असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतक:यांना खरीपासह रब्बी व उन्हाळी पिके घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या बंधा:यांमध्ये जर पुरेसा पाणीसाठा झाला तर परिसरातील जमिनीत जलपातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. परंतु बंधा:यांमध्ये पाणीसाठाच होत नसल्याने विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खोल जात आहे.यंदाही पावसाचे प्रमाण अपेक्षेनुसार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामासाठी टाकलेला पैसा निघेल की नाही याबाबत शाश्वती नाही. किमान या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकून पाणी अडवले गेले तर रब्बी हंगामाला तरी फायदा होऊन पिके घेतात येतील, अशी आशा शेतक:यांना आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तुटलेले व नादुरुस्त बंधारे आणि पाटय़ा नसलेल्या बंधा:यांचा सव्रे करून त्यांची दुरुस्ती व पाटय़ा टाकण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.