शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

भाज्यांच्या दरवाढीने बजट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:29 IST

पाण्याअभावी आवकही घटली : सर्वसामान्यांचा खिसा होतोय हलका

ठळक मुद्देफळांच्या दरातही झाली वाढ भाज्यांसोबतच विविध फळांच्या दरातही चांगलीच वाढ झाली आह़े साधारण सफरचंद 100 रुपये तर कश्मिरी व ऑस्ट्रेलियन सफरचंद 150 ते 180 रुपये किलो आहेत़ सिताफळ, मोसंबी 60 रुपये तर दक्षिण अफ्रिकेची मोसंबी 160 रुपये किलो आह़े डाळींब 100 ते 150

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारातील भाज्यांच्या दरात वाढ झाली आह़े त्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजट मात्र कोलमडताना दिसून येत आह़े पाण्याची कमतरता तसेच विपरित हवामानामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेऐन सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर आभाळाला भिडले होत़े सण संपल्यावरही हे चढे दर खाली येण्याचे नाव घेत नाहीत़ कोथंबीर 200 रुपये किलो तर मेथीनेही जवळपास शंभरी गाठली आह़े त्यामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होत आहेत़ भाज्या कडाडल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े शेतक:यांकडून लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्याला पाणी कमी पडल्याने निम्याहुन अधिक पिक वाया गेले आह़े त्यातच उष्णतेतही वाढ झाल्याने जमिनीतील होते नव्हते तेवढेही पाणी सुकल़े परिणामी थंडीच्या काळात भाजीपाल्याचे सर्वसामान्यांना परवडणारे दर आता डोकेदुखी ठरत आहेत़ गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवकही घटली असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़ेभाज्यांचे दर पुढील प्रमाणे (दर किलोत)कोथंबीर  200 रुपये, टमाटा 40 रुपये, अद्रक 60 रुपये, फ्लॉवर 60 रुपये, शिमला मिरची 60 रुपये, कांदा 30 ते 40 रुपये, लसून 50 रुपये, हिरवी मिरची जाड व बारीक 40 ते 50 रुपये, गड्डा 40 रुपये, भेंडी 40 रुपये, वांगे 50 रुपये, गाजर 50 रुपये, पोकळा 50 रुपये, मेथी 70 ते 80 रुपये, लिंबू 40 रुपये, पालक 50 रुपये, गिलके, डोळके 60 रुपये, गंगाफळ 40 ते 50 रुपय़े  भाज्यांच्या दरात वाढीची शक्यतागेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात होणारी वाढ येत्या काळात अधिक होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े चांगली थंडी पडल्यास भाज्यांचे दर खाली येऊ शकतात़ परंतु थंडी लांबल्यास भाज्यांच्या दरात याहून अधिक वाढ होण्याची शक्यता या क्षेत्राती जाणकारांकडून वर्तविण्यात येत आह़े सध्या बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी असल्याचे सांगण्यात येत आह़े त्याच प्रमाणे भाज्या महाग असल्याने नागरिकही चिंतेत आहेत़