शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

समस्या जाणून घेण्यासाठी केला पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव आणि अक्राणी परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव आणि अक्राणी परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी वरिष्ठ अधिका:यांसह 20 किलोमीटर पायी प्रवास केला. दरम्यान, समस्या जाणून घेतल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिका:यांनी संबंधित अधिका:यांना दिल्या.जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, तहसीलदार राजेश थोटे, तालुका कृषी अधिकारी बापू गावीत आदी होते.नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गावाकडे जाणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तयार केलेल्या रस्त्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने जिल्हाधिका:यांनी धडगावपासून अचपार्पयत वाहनाने प्रवास केल्यानंतर पुढील प्रवास पायी करून जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. अचपा ते तिनसमाळ असे 20 किलोमीटरचा त्यांनी अधिका:यांसह पायी प्रवास केला. तिनसमाळ येथे पलासपाणीपाडा, पाटीलपाडा, दुकानपाडा, डुठ्ठलपाडा व गुडानपाडा येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून त्यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिका:यांना दिल्या. त्यांनी ग्रामस्थांशी व त्यांच्या मुलांशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. गावाच्या विकासाबाबत चर्चा केल्यानंतर आचपार्पयतचा परतीचा प्रवासदेखील पायीच झाला. स्वत: जिल्हाधिकारी पायी चालत भेट देण्यासाठी आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पाडय़ावरील  नागरिक तानाजी पावरा, वसंत पावरा, रेहंडय़ा पावरा, जितेंद्र पावरा, लालदास पावरा, फाडा पावरा व इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिका:यांना गावातील समस्यांविषयी माहिती दिली.