शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

वेगवान वाऱ्यांमुळे कुढावद येथे केळी जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 11:58 IST

शेतकऱ्यांचे नुकसान : त्वरीत पंचनामा करण्याची मागणी, टरबूजाचेही झाले नुकसान

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कुढावद शिवारात असलेल्या केळीच्या बागाचे उष्ण व वेगवान वाºयांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ परंतु अद्यापही तालुका प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला नसल्याने नुकसानग्रस्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़कुढावद ता़ शहादा येथे मोठ्या संख्येने शेतकºयांकडून केळीचे पिक घेण्यात येत असते़ मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरात वेगवान वारे वाहत आहेत़ त्यामुळे परिसरातील संपूर्ण केळी बागा झोपल्या असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे़ रेखाबाई गुलाबराव पाटील व राजाराम चिंता पाटील यांचे कुढावद शिवारात १२ एकरावर केळीचे पिक घेण्यात आले होते़ परंतु उष्ण व वेगवान वाºयांमुळे त्यांचे संपूर्ण पिक जमिनदोस्त होऊन यात त्यांचे १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे़परिसरातील अन्य क्षेत्रांवरीलही टरबूज, पपई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़ दरम्यान परिसरात वेगवान वाºयांमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत़ परिसरातील शेतकºयांकडून तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदींकडे पंचनामे करण्यासाठी पाठपुरावा केला आहे़ परंतु अद्याप पंचनाम्यासाठी शासकीय यंत्रणेकडून कार्यवाही होत नसल्याने संबंधित शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़सध्या परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात वेगवान वारे वाहत आहेत़ त्यामुळे साहजिकच शेतकºयांकडून धाकधूक व्यक्त केली जात आहे़ आधीच कमी पाण्यात कसेबसे पिक जगविण्यात आलेले होते़ त्यातच नैसर्गिक आपदेमुळे अशा प्रकारे जवळ आलेला घास दुरावत असल्याचे सांगण्यात येत आहे़