शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

वेगवान वाऱ्यांमुळे कुढावद येथे केळी जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 11:58 IST

शेतकऱ्यांचे नुकसान : त्वरीत पंचनामा करण्याची मागणी, टरबूजाचेही झाले नुकसान

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कुढावद शिवारात असलेल्या केळीच्या बागाचे उष्ण व वेगवान वाºयांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ परंतु अद्यापही तालुका प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला नसल्याने नुकसानग्रस्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़कुढावद ता़ शहादा येथे मोठ्या संख्येने शेतकºयांकडून केळीचे पिक घेण्यात येत असते़ मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरात वेगवान वारे वाहत आहेत़ त्यामुळे परिसरातील संपूर्ण केळी बागा झोपल्या असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे़ रेखाबाई गुलाबराव पाटील व राजाराम चिंता पाटील यांचे कुढावद शिवारात १२ एकरावर केळीचे पिक घेण्यात आले होते़ परंतु उष्ण व वेगवान वाºयांमुळे त्यांचे संपूर्ण पिक जमिनदोस्त होऊन यात त्यांचे १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे़परिसरातील अन्य क्षेत्रांवरीलही टरबूज, पपई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़ दरम्यान परिसरात वेगवान वाºयांमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत़ परिसरातील शेतकºयांकडून तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदींकडे पंचनामे करण्यासाठी पाठपुरावा केला आहे़ परंतु अद्याप पंचनाम्यासाठी शासकीय यंत्रणेकडून कार्यवाही होत नसल्याने संबंधित शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़सध्या परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात वेगवान वारे वाहत आहेत़ त्यामुळे साहजिकच शेतकºयांकडून धाकधूक व्यक्त केली जात आहे़ आधीच कमी पाण्यात कसेबसे पिक जगविण्यात आलेले होते़ त्यातच नैसर्गिक आपदेमुळे अशा प्रकारे जवळ आलेला घास दुरावत असल्याचे सांगण्यात येत आहे़