शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

परतीच्या पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 12:17 IST

शहादा, नंदुरबार, नवापूरात जोर : पपई, केळी, सोयाबीनसह भातचे नुकसान, घराचे पत्रे उडाली

ठळक मुद्दे रब्बीलाही फटका बसणार.. काही शेतक:यांनी रब्बीची तयारी देखील सुरू केली होती. शहादा तालुक्यातील अनेक भागात रब्बी ज्वारी व हरभरा पेरणी झाली होती. या पावसामुळे अशा शेतक:यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याची शक्यता आहे. खरीप हंगामात देखील पावसाने ताण दिल्य

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परतीच्या पावसाने शनिवारी रात्री शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागाला झोपडून काढले. वादळवा:यासह झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पपई व केळी पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय काढणीवर आलेला मका, सोयाबीन पिकालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात 12 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.जिल्ह्यात घटस्थापनेच्या आदल्या दिवशी मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने पाठ फिरविली होती. ऋुतूमानानुसार सप्टेंबर्पयतच पावसाळा असल्यामुळे अधिकृतरित्या पावसाळा संपल्याची नोंद असली तरी परतीचा पाऊस बाकी होता. ढगांच्या गडगडाटासह पाऊसशनिवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेदरम्यान ढगांच्या गडगडाट व विजांच्या चमचमाटासह पावसाला सुरुवात झाली. शहादा तालुक्याचा काही भाग आणि नंदुरबार तालुक्यात पावसाचा जोर ब:यापैकी होता.  पपई, केळीचे नुकसानसोसाटय़ाचा वारा आणि पावसाचा जोर यामुळे पपई, केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. बोराळे शिवारातील अनेक शेतक:यांच्या पपईचे झाड अध्र्यातून तुटून पडले होते. या परिसरातील सात ते आठ शेतक:यांच्या पपईचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय प्रकाशा शिवारातील केळीचे देखील नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.म्हसावद परिसरात अनिल मुरार पाटील यांच्या म्हसावद शिवारातील शेतातील केळीचे नुकसान झाले. त्यांची 1200 झाडे केळीच्या घडासह कोलमडून पडले. दीपक पाटील यांच्या पपईची 125 झाडे   अपरिपक्व पपईसह कोलमडून पडली. म्हसावद-पिंप्री रस्त्यावर विजेचे खांब व तारा तुटून पडल्या. रायखेड शिवारातील आनंद पाटील यांच्या शेतात केळीची झाडे पुर्णपणे कोसळल्याने सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. परिपक्वझालेले सोयाबीन, मका या पिकांनाही फटका बसला आहे. कापसाचेही देखील मोठे नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यातील हळदाणीसह परिसरात भात आणि उडीद पिकालाही फटका बसला आहे. घराची पत्रे उडालीखेतिया परिसरात वादळी वा:यामुळे अनेक घरांची पत्रे उडाली. पिकांचेही नुकसान झाले. आमदार दिवाणसिंग पटेल, वी.पी.सिंह सोलंकी, मुरली साटोटे, प्रेमसिंह जाधव,नितीन निझरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी      केली.