शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

जिल्ह्यातील 72 ग्रा़पंची विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:48 IST

गंभीर : 31 डिसेंबर्पयत होती मुदत, केंद्रचालक व ग्रामसेवकांची चालढकल

नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण 595 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींकडून अद्याप ऑनलाईन पध्दतीने विकास आराखडा सादर करण्यात आलेले नाहीत़ संबंधित आराखडा सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2018 र्पयत अंतीम मुदत देण्यात आली होती़ संबंधित ग्रामपंचायतींनी लवकर आराखडा सादर करावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत़ केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणा:या विविध निधींचे कशा प्रकारे विनियोग केला जाईल, कुठल्या कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल आदी विविध बाबींचा अहवाल ऑनलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी व नंतर जिल्हा परिषदेला सादर करावयाचे होत़े ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी वितरीत करण्यात येत असतो़ या निधीच्या खर्चाचेही तपशील ग्रामपंचातींनी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ परंतु या आदेशाकडे जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींकडून सफशेल दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे यातून दिसून येत आह़े ग्रामपंचायतींना हा अहवाल सादर करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत देऊनही जवळपास सव्वा महिना झाल्यावरही हा अहवाल सादर करण्यात आला नाही़ अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक ग्रा़पं़चा समावेशदरम्यान, जिल्ह्यातील या 72 ग्रामपंचातींमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक 48 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े त्यानंतर धडगाव 20, शहादा 1 तर नवापूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानुसार बहुतेक ग्रामपंचातींना अहवाल सादर करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आल़े संकेतस्थळावर लॉगिन न होणे, पासवर्ड चुकीचा असणे आदी अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतींना करावा लागत असल्याचे सांगण्यात आल़े प्रशासकीय आकडेवारीनुसार आतार्पयत 523 ग्रामपंचायतींनी आपले विकास आराखडे सादर केले असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले आह़े ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये पारदर्शका निर्माण व्हावी, तसेच गावात कुठल्या कामांसाठी किती निधी खर्च करण्यात येणार याची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामविकास आराखडय़ाचे सादरीकरण करणे आवश्यक आह़े परंतु तरीदेखील बहुतेक ग्रामपंचायतींकडून विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आह़े  ग्रामविकास आराखडा ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची जबाबदारी संबंधित केंद्रचालक व ग्रामसेवकांची आह़े परंतु त्यांच्याकडून अहवाल सादर करण्यास चालढकल करण्यात येत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधितांना पाठीशी न घालता लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आह़े आराखडय़ांतर्गत, अंगणवाडी, आरोग्य, पाणी मुलभूत विषयांवर काम होणे गरजेचे असत़े