शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

जिल्ह्यातील 72 ग्रा़पंची विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:48 IST

गंभीर : 31 डिसेंबर्पयत होती मुदत, केंद्रचालक व ग्रामसेवकांची चालढकल

नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण 595 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींकडून अद्याप ऑनलाईन पध्दतीने विकास आराखडा सादर करण्यात आलेले नाहीत़ संबंधित आराखडा सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2018 र्पयत अंतीम मुदत देण्यात आली होती़ संबंधित ग्रामपंचायतींनी लवकर आराखडा सादर करावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत़ केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणा:या विविध निधींचे कशा प्रकारे विनियोग केला जाईल, कुठल्या कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल आदी विविध बाबींचा अहवाल ऑनलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी व नंतर जिल्हा परिषदेला सादर करावयाचे होत़े ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी वितरीत करण्यात येत असतो़ या निधीच्या खर्चाचेही तपशील ग्रामपंचातींनी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ परंतु या आदेशाकडे जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींकडून सफशेल दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे यातून दिसून येत आह़े ग्रामपंचायतींना हा अहवाल सादर करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत देऊनही जवळपास सव्वा महिना झाल्यावरही हा अहवाल सादर करण्यात आला नाही़ अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक ग्रा़पं़चा समावेशदरम्यान, जिल्ह्यातील या 72 ग्रामपंचातींमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक 48 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े त्यानंतर धडगाव 20, शहादा 1 तर नवापूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानुसार बहुतेक ग्रामपंचातींना अहवाल सादर करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आल़े संकेतस्थळावर लॉगिन न होणे, पासवर्ड चुकीचा असणे आदी अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतींना करावा लागत असल्याचे सांगण्यात आल़े प्रशासकीय आकडेवारीनुसार आतार्पयत 523 ग्रामपंचायतींनी आपले विकास आराखडे सादर केले असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले आह़े ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये पारदर्शका निर्माण व्हावी, तसेच गावात कुठल्या कामांसाठी किती निधी खर्च करण्यात येणार याची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामविकास आराखडय़ाचे सादरीकरण करणे आवश्यक आह़े परंतु तरीदेखील बहुतेक ग्रामपंचायतींकडून विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आह़े  ग्रामविकास आराखडा ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची जबाबदारी संबंधित केंद्रचालक व ग्रामसेवकांची आह़े परंतु त्यांच्याकडून अहवाल सादर करण्यास चालढकल करण्यात येत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधितांना पाठीशी न घालता लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आह़े आराखडय़ांतर्गत, अंगणवाडी, आरोग्य, पाणी मुलभूत विषयांवर काम होणे गरजेचे असत़े