शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अपूर्ण दप्तर उपलब्ध झाल्याने चाैकशीचा कालावधी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

कॅशबुकात खर्च नोंद करताना कोणत्या कामावर किती खर्च झाला याच बऱ्याच ठिकाणी उल्लेख नव्हता, आर्थिक व्यवहार दैनंदिन लिहिताना सरपंच, ...

कॅशबुकात खर्च नोंद करताना कोणत्या कामावर किती खर्च झाला याच बऱ्याच ठिकाणी उल्लेख नव्हता, आर्थिक व्यवहार दैनंदिन लिहिताना सरपंच, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या सह्याच नसल्याचे निदर्शनास आले होते. बहुतांश ठिकाणी कोणत्या कामासाठी खर्च करण्यात येत आहे, याचीही नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरात करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतींच्या दैनंदिन तसेच निधी वापराची नोंदी असलेल्या कॅशबुकच गायब असल्याने गैरव्यवहार सिद्ध होणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

या चार वर्षांच्या काळात करण्यात आलेल्या खर्चासाठी ग्रामसभा, मासिक सभा यांचीही मंजुरी नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीत चालणाऱ्या एककलमी कार्यक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. या प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत असतानाही जिल्हा परिषद प्रशासन वेळखाऊ भूमिका घेत असल्याचा आरोप करत अक्कलकुवा येथील आजी-माजी पदाधिकारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान या प्रकरणाचा अहवाल नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्याकडून पाठवण्यात आला होता. तेथून नेमके काय आदेश आले की, किंवा कारवाई झाली याचाही उलगडा करण्यात आलेला नसल्याने २२ फेब्रुवारी रोजीच्या निर्णयाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.