शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पुलाचे काम रखडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:48 IST

चिंचपाडा : ग्रामस्थांना 18 किमीचा घालावा लागतो वळसा, काम थांबवल्याने समस्या

चिंचपाडा : चिंचपाडा ता़ नवापूर येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असल्याने सर्वसामान्यांकडून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील या उड्डाणपुलासह रायंगण नदी, गंगापूर नदीवरील पुलाचे कामही रखडत असल्याने दळणवळणाची गती वाढविण्यासाठी उर्वरीत काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े या पुलाचे काम रखडले असल्याने ग्रामस्थांना विसरवाडीला जाण्यासाठी जुन्या महामार्गावरुन वाहतूक करावी लागत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना गावाबाहेरुन 18 किलो मीटरचा वळसा घालत विसरवाडीला जावे लागत आह़े यामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैसा दोन्हींची बचत होणार आह़े रोजंदार व विद्याथ्र्याचे हालविसरवाडी तसेच लगतच्या गावातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी तर रोजंदार आपआपल्या कामानिमित्त तालुक्याला जात असतात़ त्यामुळे त्यांना पुलाअभावी मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आह़े रायंगण नदी, गंगापूर नदी तसेच रेल्वे मार्गावरील पुल या तिन्ही पुलांचे काम झाल्यास त्याचा 18 किमीचा फेरा वाचणार आह़ेजुन्या महामार्गावर वाहतूक कोंडीतिन्हीही पुलांचे काम रखडले असल्याने साहजिकच जुन्या महामार्गावरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आह़े एकाच मार्गावर दळणवळण व्यवस्था अवलंबून असल्याने साहजिकच या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असत़े त्यातच, सकाळ व सायंकाळ तर जुन्या महामार्गावर मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असत़े त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वेळावेळी वाढ होत असत़े दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी त्यानुसार वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत़ नोकरदार व विद्याथ्र्यासह शेतक:यांनाही तालुक्याच्या ठिकाणाहून आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी मोठी अडचण होत आह़े या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यास शेतक:यांनाही सोयीचे होणार आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़े