शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

पुलाचे काम रखडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:48 IST

चिंचपाडा : ग्रामस्थांना 18 किमीचा घालावा लागतो वळसा, काम थांबवल्याने समस्या

चिंचपाडा : चिंचपाडा ता़ नवापूर येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असल्याने सर्वसामान्यांकडून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील या उड्डाणपुलासह रायंगण नदी, गंगापूर नदीवरील पुलाचे कामही रखडत असल्याने दळणवळणाची गती वाढविण्यासाठी उर्वरीत काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े या पुलाचे काम रखडले असल्याने ग्रामस्थांना विसरवाडीला जाण्यासाठी जुन्या महामार्गावरुन वाहतूक करावी लागत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना गावाबाहेरुन 18 किलो मीटरचा वळसा घालत विसरवाडीला जावे लागत आह़े यामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैसा दोन्हींची बचत होणार आह़े रोजंदार व विद्याथ्र्याचे हालविसरवाडी तसेच लगतच्या गावातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी तर रोजंदार आपआपल्या कामानिमित्त तालुक्याला जात असतात़ त्यामुळे त्यांना पुलाअभावी मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आह़े रायंगण नदी, गंगापूर नदी तसेच रेल्वे मार्गावरील पुल या तिन्ही पुलांचे काम झाल्यास त्याचा 18 किमीचा फेरा वाचणार आह़ेजुन्या महामार्गावर वाहतूक कोंडीतिन्हीही पुलांचे काम रखडले असल्याने साहजिकच जुन्या महामार्गावरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आह़े एकाच मार्गावर दळणवळण व्यवस्था अवलंबून असल्याने साहजिकच या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असत़े त्यातच, सकाळ व सायंकाळ तर जुन्या महामार्गावर मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असत़े त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वेळावेळी वाढ होत असत़े दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी त्यानुसार वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत़ नोकरदार व विद्याथ्र्यासह शेतक:यांनाही तालुक्याच्या ठिकाणाहून आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी मोठी अडचण होत आह़े या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यास शेतक:यांनाही सोयीचे होणार आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़े