शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंगणवाडी कर्मचा:यांचे मागण्यांसाठी नंदुरबारात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:41 IST

नंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.सकाळी धरणे आंदोलन केल्यानंतर दुपारी मुख्य कार्यकारी अधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचा:यांच्या भरतीवरील र्निबध तातडीने उठवावेत आणि अल्प उपस्थितीच्या अंगणवाडय़ांचे एकत्रीकरण करू नये. कर्मचारी कपातही करू नये. कर्मचा:यांना ...

नंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.सकाळी धरणे आंदोलन केल्यानंतर दुपारी मुख्य कार्यकारी अधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचा:यांच्या भरतीवरील र्निबध तातडीने उठवावेत आणि अल्प उपस्थितीच्या अंगणवाडय़ांचे एकत्रीकरण करू नये. कर्मचारी कपातही करू नये. कर्मचा:यांना पुर्णवेळ काम देवून शासकीय, निमशासकीय कर्मचा:यांचा दर्जा द्यावा. सेवासमाप्ती  लाभामध्ये सुधारणा करावी. भाऊबिज भेटीच्या रक्कमेमध्ये वाढ करावी. दरवर्षी मानधनात 20 टक्के वाढ करावी. सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वारसदारांना सामावून घ्यावे. केंद्र स्तरावर मिळणारा परिवर्तनीय निधी व गणवेशाच्या रक्कमेत वाढ करावी. इतर महिला कर्मचा:यांप्रमाणे अंगणवाडी कर्मचा:यांना बालसंगोपनाची रजा लागू करावी यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, राजू पाटील, नयना मराठे, लता गावीत, प्रतिभा पाटील, यमुना पाटील, मोहिनी पाटील आदी सहभागी झाले.