शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

आणि शेतकऱ्याने केले ग्राहकाला निरुत्तर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:32 IST

शेतकरी सर्वच बाबतीत नाडला जातो असे म्हटले जाते. परिस्थतीदेखील तशीच आहे. नंदुरबारातील बाजारात असाच एक किस्सा घडला. एका शेतकऱ्याने ...

शेतकरी सर्वच बाबतीत नाडला जातो असे म्हटले जाते. परिस्थतीदेखील तशीच आहे. नंदुरबारातील बाजारात असाच एक किस्सा घडला. एका शेतकऱ्याने शेतातून थेट बाजारात भुईमूग शेंगा विक्रीसाठी आणल्या. थेट बाजारात आणल्यामुळे भावदेखील कमी होता. परंतु तरीही त्याच्याकडे येणारे ग्राहक भाव करीतच होते. शेतकरीदेखील सर्वांनाच तोंड देत शेंगा विक्री करीत होता. एक चिकित्सक ग्राहक त्याच्याकडे आला आणि त्याने शेंगांच्या भावाबाबत घासघीस सुरू केली. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने त्या ग्राहकाला सुनावली. काय हो साहेब... मोबाइलला रिचार्ज मारतात तेव्हा रिचार्ज महिन्याचा असल्याचे कंपनी सांगते, परंतु नेमका किती दिवसाचा असतो २८ दिवसांचा ना... दोन दिवस तुमचे तोट्याचेच ना... सरकार प्रत्येक आदेशात आठवडा म्हणते, पण सरकारी कार्यालयेच पाच दिवस सुरू राहतात, दोन दिवसांचे काय? पॅकिंग तेलाचे वजन एक किलो सांगतात प्रत्यक्षात २० ते ४० ग्रॅम कमी असते ना... तेव्हा कुठे जातो तुमचा नफा-तोटा, कुठे जाते तुमची घासघीस, शेतकऱ्याने काही माल विक्रीस काढला तर लागलीच माल महाग वाटतो... सांगा काय म्हणने आहे तुमचे? असा प्रश्न शेतकऱ्याने ग्राहकाला उपस्थित केला. ग्राहक तर निरुत्तर झालाच; पण उपस्थित इतर ग्राहकांनीही शेतकऱ्याला दाद देत गपगुमान आहे त्या भावात शेंगा खरेदी केल्या.

-मनोज शेलार