शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

आमावस्येच्या रात्री स्मशानात झाले प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:11 IST

अंनिसचा उपक्रम : नंदुरबारात ‘मन व मनाचे आजार’ यावर व्याख्यान

नंदुरबार : आमावस्येच्या रात्री नंदुरबार येथील स्मशानभूमीत महाराष्ट्र अंधश्रध्दा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला़ ‘मन आणि मनाचे आजार’ या विषयावर गुरुवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होत़ेसमाजात वाढत्या अंधश्रध्दा व त्यातून निर्माण होणारे मनाचे आजार दूर करण्यासाठी अंनिसतर्फे हा अभिनव उपक्रम घेण्यात आला़ कार्यक्रमाचे उद्घाटन नेहमी प्रमाणे अनोख्या पध्दतीने करण्यात आल़े महिला शाखेच्या कार्यकत्र्या डॉ़ आरुषी सुरैया यांच्या हस्ते पाण्याव्दारे दिवा पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर पाण्यावर दिवा कसा पेटला, यामागील वैज्ञानिक कारणे शाखेचे किर्तीवर्धन तायडे यांनी स्पष्ट केल़े मनाचे आजार कशामुळे होतात या विषयावर व्याख्याते तसेच महाराष्ट्र अंनिसचे नंदुरबार शाखेचे अध्यक्ष डॉ़ सी़डी़ महाजन यांनी मार्गदर्शन केल़े मागील आठवडय़ात दिल्ली येथे मनाच्या आजारांमुळेच एका कुटुंबातील अकरा लोकांनी आत्महत्या करुन घेतल्याची दुदैवी घटना घडली होती़ त्यामुळे मनाचे आजार हे जास्तीत जास्त अंधश्रध्देमुळेच घडत असल्याचे डॉ़ महाजन यांनी सांगितल़े तसेच शाखेचे प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे यांनी अशा उपक्रमातून समाजातील सर्वसामान्य मानसाच्या मनातून भूत, आत्मा, आमावस्येची रात्र, ग्रहांची दिशा, दशा यांच्या विषयी असलेल्या अंधश्रध्दा, गैरसमज आदी दूर होण्यास मदत होईल असा आशावाद दर्शवला़ कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकत्र्यानी पुढील आयुष्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प केला़ कार्यक्रमासाठी डॉ़ सी़डी़ महाजन, डॉ़ आरुषी सुरैया, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन पाटील, फिरोज खान, दीपक चौधरी, सूर्यकांत आगळे, चंद्रमणी बरडे, जितेंद्र गोसावी, वसंत वळवी, रणवीर पेंढारकर, सोहम टिळंगे, ऋृषिकेश पाटील, प्रथमेश वसावे, वैभव राजपूत आदींनी परिश्रम         घेतल़े