शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

आमावस्येच्या रात्री स्मशानात झाले प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:11 IST

अंनिसचा उपक्रम : नंदुरबारात ‘मन व मनाचे आजार’ यावर व्याख्यान

नंदुरबार : आमावस्येच्या रात्री नंदुरबार येथील स्मशानभूमीत महाराष्ट्र अंधश्रध्दा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला़ ‘मन आणि मनाचे आजार’ या विषयावर गुरुवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होत़ेसमाजात वाढत्या अंधश्रध्दा व त्यातून निर्माण होणारे मनाचे आजार दूर करण्यासाठी अंनिसतर्फे हा अभिनव उपक्रम घेण्यात आला़ कार्यक्रमाचे उद्घाटन नेहमी प्रमाणे अनोख्या पध्दतीने करण्यात आल़े महिला शाखेच्या कार्यकत्र्या डॉ़ आरुषी सुरैया यांच्या हस्ते पाण्याव्दारे दिवा पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर पाण्यावर दिवा कसा पेटला, यामागील वैज्ञानिक कारणे शाखेचे किर्तीवर्धन तायडे यांनी स्पष्ट केल़े मनाचे आजार कशामुळे होतात या विषयावर व्याख्याते तसेच महाराष्ट्र अंनिसचे नंदुरबार शाखेचे अध्यक्ष डॉ़ सी़डी़ महाजन यांनी मार्गदर्शन केल़े मागील आठवडय़ात दिल्ली येथे मनाच्या आजारांमुळेच एका कुटुंबातील अकरा लोकांनी आत्महत्या करुन घेतल्याची दुदैवी घटना घडली होती़ त्यामुळे मनाचे आजार हे जास्तीत जास्त अंधश्रध्देमुळेच घडत असल्याचे डॉ़ महाजन यांनी सांगितल़े तसेच शाखेचे प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे यांनी अशा उपक्रमातून समाजातील सर्वसामान्य मानसाच्या मनातून भूत, आत्मा, आमावस्येची रात्र, ग्रहांची दिशा, दशा यांच्या विषयी असलेल्या अंधश्रध्दा, गैरसमज आदी दूर होण्यास मदत होईल असा आशावाद दर्शवला़ कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकत्र्यानी पुढील आयुष्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प केला़ कार्यक्रमासाठी डॉ़ सी़डी़ महाजन, डॉ़ आरुषी सुरैया, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन पाटील, फिरोज खान, दीपक चौधरी, सूर्यकांत आगळे, चंद्रमणी बरडे, जितेंद्र गोसावी, वसंत वळवी, रणवीर पेंढारकर, सोहम टिळंगे, ऋृषिकेश पाटील, प्रथमेश वसावे, वैभव राजपूत आदींनी परिश्रम         घेतल़े