शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सातही वसतीगृहे झाली रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाबत दक्षता म्हणून नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहरात चालवल्या जाणाऱ्या सातही वसतीगृहांना रिकामे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाबत दक्षता म्हणून नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहरात चालवल्या जाणाऱ्या सातही वसतीगृहांना रिकामे करण्यात आले आहे़ जवळपास दोन हजार मुले-मुली प्रशासनाने घरी रवाना केले असून तूर्तास या ठिकाणी केवळ दहावी आणि बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी मुक्कामी आहेत़नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ३२ शासकीय आणि ३० अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना यापूर्वीच घरी पाठवण्यात आले आहे़ पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना घराकडे रवाना केल्यानंतर दोन दिवसांपासून वसतीगृह रिकामी करण्याची प्रक्रिया वेग घेत होती़ बºयाच विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना समज देत प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घरी जाण्यास सांगितले होते़ यातून शहरातील चार मुलांचे आणि तीन मुलींचे असे सात वसतीगृह रिकामे करण्यात आले आहेत़ यात १ हजार ३७५ मुले आणि ६५० मुली आतापर्यंत घरी गेल्याची माहिती देण्यात आली आहे़ वसतीगृहात तूर्तास केवळ दहावी आणि बारावीचे विद्यार्थी थांबून आहेत़ या विद्यार्थ्यांची काळजी म्हणून प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी फिरत्या वैद्यकीय पथकाकडून नियमित तपासणी आणि सॅनेटायझर देऊन त्यांच्यावर उपचार करत आहेत़ नंदुरबार प्रकल्पांतर्गत येणाºया नवापुर आणि शहादा तालुक्यातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनाही घरी पाठवण्यात आल्याची माहिती सहायक प्रकल्पााधिकारी किरण मोरे यांनी दिली आहे़तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आमलाड ता़ तळोदा येथील चार वसतिगृहातील ४८४ मुले तर प्रकल्प कार्यालयाच्या आवारातील मुलींच्या दोन शासकीय वसतीगृहातील ३५७ मुली अशा एकूण ८४६ मुला-मुलींना घरी पाठवण्यात आले आहे़ अक्कलकुवा तालुक्यातील चार वसतीगृहातील २९७ मुले व ३ शासकीय वसतीगृहातील १८१ मुली तर धडगाव तालुक्यातील तीन वसतीगृहातील १६० मुले व १ मुलींच्या वसतीगृहातील ६७ मुली यांना घरी पाठवण्यात आले आहे़ दरम्यान घरी जाणाºया या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिली गेली आहे़तळोदा प्रकल्पांतर्गत शाळेतील १६ हजार विद्यार्थ्यांना सुटी

आमलाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहातील मुला मुलींना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली.तळोदा तालुक्यातील आठ शासकीय आश्रमशाळा या शाळांमधील एक हजार ३०१ मुले व एक हजार ४२३ मुली असे एकूण दोन हजार ७२४ ,अक्कलकुवा तालुक्यातील १७ शासकीय आश्रमशाळा मधील तीन हजार १३० मुले व दोन हजार ९५६ मुली असे एकूण सहा हजार ९६ ,धडगाव तालुक्यातील १७ शासकीय आश्रमशाळा मधील दोन हजार ६३१ मुले व तीन हजार ३१० मुली असे एकूण पाच हजार ९४१ तर तळोदा तालुक्यातील तीन, अक्कलकुवा तालुक्यातील नऊ आणि धडगाव तालुक्यातील नऊ खाजगी अनुदानित मुला मुलींच्या २१ आश्रमशाळेतील मुला - मुलींना असे एकूण १६ शासकीय वसतिगृहातील ९४१ मुले व ६०५ मुली एकूण एक हजार एक हजार ५५९, ४१ शासकीय आश्रमशाळा मधील सात हजार ६२ मुले व सात हजार ६८९ मुली एकूण १४ हजार ७६१ मिळून सोळा हजार ३२० मुला मुलींना प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांनी रवाना केले.