शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

परतीच्या पावसावरच राहणार सर्व मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 10:43 IST

सरासरी पावसाची अपेक्षा : जिल्ह्यात आतार्पयत 2 हजार 848 मि़मी़ पावसाची नोंद

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठवडय़ाभरापासून पावसाने हजेरी लावली आह़े त्यामुळे आजअखेरीर्पयत जिल्ह्यात 2 हजार 848 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झालेली आह़े जिल्ह्यात सर्वसाधारणत 5 हजार 15 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात येत असत़े  परंतु सरासरीच्या निम्मेच पाऊस बरसला असल्याने आता परतीच्या पावसावरच जिल्ह्यातील पाणीसाठय़ाची मदार असल्याचे दिसून येत आह़ेजिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात सर्वसाधारण 644.80 मि़मी़ , नवापूर 1122.90 मि़मी़, शहादा 686.10 मि़मी़, तळोदा 772.70 मि़मी़, अक्कलकुवा 1027़10 मि़मी़ तर धडगावात 761 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात येत असत़े अशा प्रकारे सर्वसाधारणत 5 हजार 15 मि़मी़ व सरासरी 835.83 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद होत असत़े परंतु जिल्ह्यात आतार्पयत 54 टक्के इतकाच पाऊस झालेला आह़े यामुळे जलस्त्रोतांमध्ये काही अंशी वाढ झालेली असली तरी केवळ रंगावली प्रकल्प वगळता एकही प्रकल्प दुथळीभरुन वाहतोय अशी स्थिती नाही़ मागील वर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊसमागील वर्षीही पावसाने सरासरी गाठली नव्हती़ 2017 मध्ये जिल्ह्यात एकूण सरासरी 835़83 मि़मी़ पावसापैकी 749 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली होती़ 30 सप्टेंबर 2017 र्पयत नंदुरबारात 594 मि़मी़, नवापूरात 965 मि़मी़, शहादा 511 मि़मी़, तळोदा 711 मि़मी़, अक्कलकुवा 877 मि़मी़, धडगाव 836 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती़ एकूण 89़61 टक्के  इतक्या पावसाची नोंद झाली़परतीच्या पावसाकडे लक्षजिल्ह्यात आतार्पयत 54 टक्के इतक्याच पावसाची नोंद झालेली असल्याने परतीच्या पाऊस दमदार व्हावा व धरण तसेच इतर प्रकल्पातील पाणीसाठय़ात वाढ व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र रिमङिाम पावसाने हजेरी लावली असली तरी अद्याप दमदार पावसाची अपेक्षा आह़े या पावसामुळे पिकांची काही प्रमाणात स्थिती सुधारली असली तरी, 37 लघुप्रकल्प व 4 मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आह़े परतीच्या पावसाचा कालावधी साधारणत सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरु होत असतो़ त्यामुळे मुळ पावसाळी हंगामाला अद्याप महिना शिल्लक आह़े या दिवसांमध्ये चांगला  पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होतेय़