शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
2
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
3
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
4
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
5
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
6
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
7
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
8
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
9
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
10
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!
11
'सिंधूच्या प्रत्येक थेंबावर आमचा हक्क आहे', पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मुक्ताफळे
12
जाऊबाई जोरात, एकमेकींच्या पडल्या प्रेमात; घरातून पळाल्या, २ वर्षांनी परतल्या अन् म्हणाल्या...
13
काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी
14
१० हजारांच्या SIP द्वारे ५ वर्षात १२ लाख! चौपट नफा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड योजना
15
5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 
16
परकीय गुंतवणूकीच्या आघाडीवर सरकारचा मोठा निर्णय, चीन-पाकिस्तानसह अनेक देशांवर होणार परिणाम
17
Rani Baug: "राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही", प्रशासनाकडून स्पष्टीकरण
18
तडकाफडकी ठाकरे गटातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण
20
PF च्या ७ लाखांच्या विम्यासाठी UAN-आधार लिंक अनिवार्य; सक्रीय करण्यासाठी 'इतके' दिवस बाकी!

जैन समाजाच्या दीक्षा समारंभाचे फलक फाडणाऱ्यांवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST

याबाबत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकल जैन समाज हा अहिंसावादी व शांतीप्रिय समाज ...

याबाबत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकल जैन समाज हा अहिंसावादी व शांतीप्रिय समाज आहे. भगवान श्री महावीर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य जैन संत व साध्वीजी करीत आहेत. जैन संत व साध्वींना समाजात भगवान श्री महावीर यांचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जाते. अमळनेर येथील रहिवासी व उच्चशिक्षित युवक विनयचंद बागरेचा (जैन) यांचा २२ फेब्रुवारी रोजी जैन दीक्षा समारोह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने शहरातील जैन समाजाच्यावतीने शुभेच्छा व अभिनंदनाचे फलक शहरातील विविध भागात लावण्यात आले आहेत. विनापरवानगी फलक लावल्याचे कारण देत तेथील नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दीक्षा कार्यक्रम होण्याअगोदरच दीक्षा फलक फाडून पायदळी तुडवण्यात आले. या घटनेमुळे जैन समाजावर मोठा आघात पोहोचला असून, साने गुरुजींच्या भूमीत जर प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेचा बडगा दाखवून अशी घटना घडत असेल तर ते मोठेे दुर्दैव आहे. या घटनेत फलकाची विटंबना करणाऱ्या पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जैन समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.कांतीलाल टाटिया, श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र चोरडिया, युवाशक्तीचे अध्यक्ष ॲड.चंद्रशेेखर संचेती, सचिव मनोज कोटडिया, कोषाध्यक्ष ललीत छाजेड, भरत ओस्तवाल, समीर चोरडिया, नरेश संचेती, मनोज कोचर, सुनील कोठडिया यांच्यासह समस्त जैन युवाशक्तीचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.