शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात ३०० वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : संचार बंदीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक समज ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : संचार बंदीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक समज दिली आहे. तथापि असे असले तरी महत्त्वाच्या कामासाठी जाणाºया वाहनचालकांनादेखील टार्गेट केले जात असल्याचा वाहनचालकांचा आरोप आहे.कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. साहजिकच शहरातही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तथापि वाहनचालक विनाकारण शहरात फिरत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाईचे सत्र हाती घेतले आहे.गेल्या दोन दिवसात पोलिसांनी ३०० वाहनचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या कागद पत्रांची चौकशी बरोबरच दंडात्मक कारवाई केली आहे. साहजिकच अशा वाहनचालकांवर पोलिसांचा वचक बसला आहे. मात्र जे खरोखरच बँकींग, किराणा, मेडिकल, अशा महत्त्वाच्या कामासाठी बाजार पेठेत येतात निदान अशांना तरी टार्गेट करू नये, असे या वाहनचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने विनाकारण वाहन फिरविणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी शहरातील पेट्रोल पंप बंद केलेले असतांना मोठ्या प्रमाणात वाहन चालक शहरात मोटार सायकली फिरवीत असल्याचे चित्र दिसून येते. ग्रामीण हद्दीतील पंपावरूनच चोरटी मार्गाने पेट्रोल मिळत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यावरही आवर घालण्याची मागणी होत आहे.