शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात ३०० वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : संचार बंदीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक समज ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : संचार बंदीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक समज दिली आहे. तथापि असे असले तरी महत्त्वाच्या कामासाठी जाणाºया वाहनचालकांनादेखील टार्गेट केले जात असल्याचा वाहनचालकांचा आरोप आहे.कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. साहजिकच शहरातही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तथापि वाहनचालक विनाकारण शहरात फिरत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाईचे सत्र हाती घेतले आहे.गेल्या दोन दिवसात पोलिसांनी ३०० वाहनचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या कागद पत्रांची चौकशी बरोबरच दंडात्मक कारवाई केली आहे. साहजिकच अशा वाहनचालकांवर पोलिसांचा वचक बसला आहे. मात्र जे खरोखरच बँकींग, किराणा, मेडिकल, अशा महत्त्वाच्या कामासाठी बाजार पेठेत येतात निदान अशांना तरी टार्गेट करू नये, असे या वाहनचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने विनाकारण वाहन फिरविणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी शहरातील पेट्रोल पंप बंद केलेले असतांना मोठ्या प्रमाणात वाहन चालक शहरात मोटार सायकली फिरवीत असल्याचे चित्र दिसून येते. ग्रामीण हद्दीतील पंपावरूनच चोरटी मार्गाने पेट्रोल मिळत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यावरही आवर घालण्याची मागणी होत आहे.