शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रात जिल्ह्यातील नैसर्गिक संकटांवर मंथन 

By भूषण.विजय.रामराजे | Updated: March 28, 2023 16:38 IST

जिल्ह्यावर आगामी काळात येऊ घातलेल्या नैसर्गिक संकटांवर चर्चा करण्यात आली.

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रात जागतिक हवामान दिनी नंदुरबार जिल्ह्यावर आगामी काळात येऊ घातलेल्या नैसर्गिक संकटांवर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान उपाययोजनांवर चर्चा करुन जिल्ह्यात नियुक्त केलेल्या ३०० आपदा मित्र स्वंयसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरास राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक म्हणुन पोलीस निरीक्षक मोहन परीहार, पोलीस उपनिरीक्षक, विजय गावंडे, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार सुनिल गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हा वसंत बोरसे आदी उपस्थित होते.  

प्रशिक्षणात जागतिक हवामान दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषि हवामान केंद्राचे कृषि हवामान विशेषज्ञ सचिन फड यांनी गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील सरासरी हवामानात बदल होत आहे. परिणामी उष्णतेची लाट, थंडीची लाट, गारपीट तसेच अवेळी पाऊस, कमी दिवसात जास्त पाऊस, चक्रीवादळ, विज पडण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान, जीवित आणि वित्तहानी होत आहे. लोकांनी तसेच आपदा मित्रांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच विज पडण्याची पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी हवामानाचा अंदाज घेणाऱ्या तांत्रिक साधनांचा वापर वाढवल्यास वेळीच सावध होऊन येणाऱ्या आपत्तीस सामोरे जावून हानी कमी करता येईल असे सांगितले.

टॅग्स :scienceविज्ञान