शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ुेबोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदतीसाठी89 कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या खरीप हंगामात 90 हजार हेक्टरवरील कापूस  बोंडअळीमुळे खराब झाला होता़ या कापसाचे पंचनामे करून कृषी विभागाने राज्य शासनाकडे अहवाल दिला होता़ यावर निर्णय देत  शासनाने जिल्ह्यातील शेतक:यांना           89 कोटी रूपयांची मदत जाहिर            केली आह़े तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या खरीप हंगामात 90 हजार हेक्टरवरील कापूस  बोंडअळीमुळे खराब झाला होता़ या कापसाचे पंचनामे करून कृषी विभागाने राज्य शासनाकडे अहवाल दिला होता़ यावर निर्णय देत  शासनाने जिल्ह्यातील शेतक:यांना           89 कोटी रूपयांची मदत जाहिर            केली आह़े तीन टप्प्यात जिल्ह्यातील शेतक:यांना ही रक्कम मिळणार         आह़े जिल्ह्यात यंदा 1 लाख 18 हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती़ सुरूवातीच्या पहिल्या टप्पयातील वेचणी यशस्वी झाल्यानंतर ठिकठिकाणी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता़ यामुळे नाईलाजाने शेतक:यांना शेतातील कापूस काढून फेकून द्यावा लागला होता़ यामुळे ब:याच शेतक:यांना उत्पादन आले नव्हत़े या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने  31 जानेवारीअखेर पूर्ण केले होत़े           यात 95 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेला कापूस शेंदरी बोंडअळीने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होत़े यानुसार शेतकरी शासनाच्या तिहेरी मदतीला पात्र ठरले आहेत़ याबाबत शेतकरी संघर्ष समितीने पाठपुरावा केला होता़ शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एम़एस़पन्हाळे         यांनी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील यांना शासन निर्णयाची प्रत दिली़ यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एम़एस़रामोळे, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर,          शिवाजी पाटील, संदीप पाटील, अमोल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होत़े