शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नंदुरबारात 82 नवीन योजनेची कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:53 IST

पाणी पुरवठा योजना : 83 गावांना मिळणार लाभ, दुष्काळात दिलासा

नंदुरबार : यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर मंजुर करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेअंतर्गत 83 गावांच्या 82 पाणीपुरवठा योजनांना गती देण्याची मागणी होत आहे. यासाठी 32 कोटी 74 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 16 गावाच्या योजनांसाठी सात कोटी 12 लाख रुपये देखील मंजुर केले आहेत.जिल्ह्यात यंदा दुष्काळाची धग मोठी आहे. त्यामुळे यापूर्वीच्या अपुर्ण पाणी पुरवठा योजनांना गती देण्यासह नवीन योजना मार्गी लावाव्या यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पाठपुरवा करण्यात आला होता. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी या योजनांअंतर्गत निधी मंजुर केला आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्याचा पाणी पुरवठा आराखडा तयार करून तो पाठविण्यात आला होता. 2018-19 चा जिल्ह्याचा आराखडा काही दिवसांपूर्वीच मंजुर करण्यात आला. या आराखडय़ामध्ये पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या योजनांचा विचार करण्यात आला आहे. या वर्षी जिल्ह्यातील 83 वाडय़ा-वस्त्यांसाठी 82 योजनांचा समावेश राहणार आहे. एकुण 32 कोटी 74 लाख रुपये त्यासाठी खर्च अपेक्षीत आहे. या आराखडय़ामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 15 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. नवीन व चालू असणा:या 84 गावे, वाडय़ासाठी 83 योजनांकरीता 33 कोटी 89 लाख रुपयांचा आराखडाही यापूर्वीच मंजुर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून 16 गावांसाठी 16 योजना मंजुर केल्या असून त्यासाठी सात कोटी 12 लाख रुपये निध उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुयोग्य रितीने होण्यासाठी व जिल्ह्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी याच योजनांच्या माध्यमातून उपाय योजनांना मार्गी लावण्यात येणार आहे.  तीन वर्षापूर्वी अर्थात 2015 मध्ये केंद्र शासनाने राज्यातील पाणी पुरवठय़ाच्या अपुर्ण योजनांची    संख्या पहाता राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेत नवीन योजना घेण्यावर   काही काळापुरती स्थगिती दिली होती. तालुकानिहाय मंजुर योजना, गावांची संख्या व अंदाजीत रक्कम पुढील प्रमाणे : अक्कलकुवा तालुक्यातील 18 गावे व 17 योजनांसाठी 10 कोटी 50 लाख रुपये. धडगाव तालुक्यातील 13 गावे व 13 योजनांसाठी दोन कोटी 36 लाख रुपये. नंदुरबार तालुक्यातील 22 गावांमधील 22 योजनांसाठी 12 कोटी 25 लाख रुपये. नवापूर तालुक्यातील 15 गावांमधील 15 योजनांसाठी चार कोटी 15 लाख, शहादा तालुक्यातील 10 गावांमधील दहा योजनांसाठी दोन कोटी 89 लाख तर तळोदा तालुक्यातील पाच गावांच्या पाच योजनांसाठी 56 लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे.याच अनुषंगाने मागील तीन वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत  राज्य हगणदारीमुक्तही जाहीर करण्यात आले आहे. हगणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये झालेल्या शौचालयाच्या बांधकामासाठी उर्वरित आवश्यक निधी  चार कोटी 94 लाख रुपये देखील यापूर्वीच मंजुर करण्यात आला आहे.